शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

राज्यात इंडिया आघाडी ३५ जागा जिंकेल, आमदार जयंत पाटील यांचा विश्वास; पाटील कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क

By राजेश भोस्तेकर | Updated: May 7, 2024 10:19 IST

रायगड लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात काँग्रेस, शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात असलेली पूर्वीची भांडण मिटली असून इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते हे मोठ्या फरकाने विजयी होतील. राज्यात इंडिया आघाडीच्या ३५ जागा निवडून येतील असा विश्वास शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवला आहे. 

रायगड लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, भावना पाटील, ऍड आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांनी पेझारी येथील ना ना पाटील हायस्कूल येथील मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी इंडिया आघाडी ही राज्यात आघाडीवर राहील असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवला आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ही पाटील यांनी जनतेला केले आहे. 

इंडिया आघाडी मध्ये २८ पक्ष असून प्रागतिक पक्षाचाही समावेश आहे. इंडिया आघाडीत कुठेही फूट पडली नाही. काही ठिकाणी वाद झाले ते मिटविण्यात आले आहेत. नाशिक येथे कॉम्रेड गावित यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तो काढण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. राज्यात इंडिया आघाडीच्या ३५ जागा येतील असा विश्वास आमदार पाटील यांनी बोलून दाखवला आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४