शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात इंडिया आघाडी ३५ जागा जिंकेल, आमदार जयंत पाटील यांचा विश्वास; पाटील कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क

By राजेश भोस्तेकर | Updated: May 7, 2024 10:19 IST

रायगड लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात काँग्रेस, शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात असलेली पूर्वीची भांडण मिटली असून इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते हे मोठ्या फरकाने विजयी होतील. राज्यात इंडिया आघाडीच्या ३५ जागा निवडून येतील असा विश्वास शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवला आहे. 

रायगड लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, भावना पाटील, ऍड आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांनी पेझारी येथील ना ना पाटील हायस्कूल येथील मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी इंडिया आघाडी ही राज्यात आघाडीवर राहील असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवला आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ही पाटील यांनी जनतेला केले आहे. 

इंडिया आघाडी मध्ये २८ पक्ष असून प्रागतिक पक्षाचाही समावेश आहे. इंडिया आघाडीत कुठेही फूट पडली नाही. काही ठिकाणी वाद झाले ते मिटविण्यात आले आहेत. नाशिक येथे कॉम्रेड गावित यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तो काढण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. राज्यात इंडिया आघाडीच्या ३५ जागा येतील असा विश्वास आमदार पाटील यांनी बोलून दाखवला आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४