शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लॉकडाऊनमुळे बदलले कारखानदारांचे अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:29 IST

कारागिरांना फटका : सरकारच्या मूर्तींची उंची कमीच्या आदेशामुळे संभ्रम

निखिल म्हात्रे।अलिबाग : मागील वर्षी जिल्ह्यातील झालेली पूर परिस्थिती आणि या वर्षी कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन आणि निसर्ग चक्रीवादळामुळे गणपती कारखानदारांच्या अर्थकरण बदलवून टाकले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी पाठिंबा देत, मूर्तींची उंची कमी करून घेतली आहे. गणेशमूर्तींच्या कच्च्या मालासाठी खर्च झालेले पैसे वाया गेले आहेत. त्यामुळे मूर्तिकारांची आता अर्थिक गणिते बिघडलेली आहेत.

मोठ्या कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजे जानेवारीतच सुरू होते. सुरु वातीला घरगुती गणेशमूर्ती बनवल्या जातात. होळी झाल्यानंतर गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला सुरुवात होते. यंदा याचदरम्यान या व्यवसायात विघ्न आले. कोरोनामुळे अवघा देश ‘लॉकडऊन’ झाला. पर्यायाने सर्वच व्यवसाय ठप्प होऊन गेले. त्याचा मोठा फटका गेले पाच महिने गणेशमूर्ती व्यवसायाला बसतो आहे. घरगुती गणेशमूर्तीचे काम जानेवारीपासून सुरू झाले. मात्र, गणेशमंडळांच्या मूर्तींचे काम सुरू होणार, तेवढ्यातच लॉकडाऊन झाल्याने हे कामच ठप्प झाले आहे. मूर्तींसाठी लागणारा कच्चा मालही येत नाही. त्यातच यंदा आजपर्यंत मोठ्या मूर्तीची आॅर्डरही न आल्याने मूर्तिकार चिंतेत पडले आहेत.यंदा कोरोनामुळे शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांनी ४ फुटांची मूर्ती, तर घरगुती गणेशमूर्ती ही २ फुटांची असावी, असे आदेश काढल्यावर सगळेच संभ्रमात आहेत.यंदा एकही आॅर्डर नाही- सागर हजारेच्दरवर्षी आमच्या कारखान्यात १० ते ११ हजार घरगुती गणेशमूर्ती बनतात. मात्र, यंदा केवळ २ हजार गणेशमूर्ती बनविण्यात आल्या आहेत. कच्चा माल नाही, आॅर्डरही नाही. गणेशोत्सवाबाबत शासनाने अजूनही भूमिका न मांडल्याने मंडळांच्या आॅर्डर्स अजूनही आलेल्या नाहीत. आमच्या मूर्तिशाळेत दरवर्षी २००० मोठ्या मूर्ती असतात. यंदा मात्र, एकही आॅर्डर नाही, असे हमरापूर येथील कारखानदारसागर हजारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.च्मोठे मूर्तिकार हे जानेवारीपासून मूर्ती घडविण्याच्या कामाला सुरुवात करतात. मात्र, छोटे मूर्तिकार हे वीटभट्टीचे काम संपले की, हे काम सुरू करतात. मात्र, त्यांचे मूर्ती घडविण्याचे काम सुरू होण्यापूर्वीच लॉकडाऊन झाले, त्यामुळे अजूनही त्यांच्या कामाला सुरु वात झालेली नाही. गेल्या दोन वर्षांत सारख्या आलेल्या आपत्तीमुळे आतोनात नुकसान झाले आहे. सरकारने गणपती कारखानदारांसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीRaigadरायगड