शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

लॉकडाऊनमुळे बदलले कारखानदारांचे अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:29 IST

कारागिरांना फटका : सरकारच्या मूर्तींची उंची कमीच्या आदेशामुळे संभ्रम

निखिल म्हात्रे।अलिबाग : मागील वर्षी जिल्ह्यातील झालेली पूर परिस्थिती आणि या वर्षी कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन आणि निसर्ग चक्रीवादळामुळे गणपती कारखानदारांच्या अर्थकरण बदलवून टाकले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी पाठिंबा देत, मूर्तींची उंची कमी करून घेतली आहे. गणेशमूर्तींच्या कच्च्या मालासाठी खर्च झालेले पैसे वाया गेले आहेत. त्यामुळे मूर्तिकारांची आता अर्थिक गणिते बिघडलेली आहेत.

मोठ्या कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजे जानेवारीतच सुरू होते. सुरु वातीला घरगुती गणेशमूर्ती बनवल्या जातात. होळी झाल्यानंतर गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला सुरुवात होते. यंदा याचदरम्यान या व्यवसायात विघ्न आले. कोरोनामुळे अवघा देश ‘लॉकडऊन’ झाला. पर्यायाने सर्वच व्यवसाय ठप्प होऊन गेले. त्याचा मोठा फटका गेले पाच महिने गणेशमूर्ती व्यवसायाला बसतो आहे. घरगुती गणेशमूर्तीचे काम जानेवारीपासून सुरू झाले. मात्र, गणेशमंडळांच्या मूर्तींचे काम सुरू होणार, तेवढ्यातच लॉकडाऊन झाल्याने हे कामच ठप्प झाले आहे. मूर्तींसाठी लागणारा कच्चा मालही येत नाही. त्यातच यंदा आजपर्यंत मोठ्या मूर्तीची आॅर्डरही न आल्याने मूर्तिकार चिंतेत पडले आहेत.यंदा कोरोनामुळे शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांनी ४ फुटांची मूर्ती, तर घरगुती गणेशमूर्ती ही २ फुटांची असावी, असे आदेश काढल्यावर सगळेच संभ्रमात आहेत.यंदा एकही आॅर्डर नाही- सागर हजारेच्दरवर्षी आमच्या कारखान्यात १० ते ११ हजार घरगुती गणेशमूर्ती बनतात. मात्र, यंदा केवळ २ हजार गणेशमूर्ती बनविण्यात आल्या आहेत. कच्चा माल नाही, आॅर्डरही नाही. गणेशोत्सवाबाबत शासनाने अजूनही भूमिका न मांडल्याने मंडळांच्या आॅर्डर्स अजूनही आलेल्या नाहीत. आमच्या मूर्तिशाळेत दरवर्षी २००० मोठ्या मूर्ती असतात. यंदा मात्र, एकही आॅर्डर नाही, असे हमरापूर येथील कारखानदारसागर हजारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.च्मोठे मूर्तिकार हे जानेवारीपासून मूर्ती घडविण्याच्या कामाला सुरुवात करतात. मात्र, छोटे मूर्तिकार हे वीटभट्टीचे काम संपले की, हे काम सुरू करतात. मात्र, त्यांचे मूर्ती घडविण्याचे काम सुरू होण्यापूर्वीच लॉकडाऊन झाले, त्यामुळे अजूनही त्यांच्या कामाला सुरु वात झालेली नाही. गेल्या दोन वर्षांत सारख्या आलेल्या आपत्तीमुळे आतोनात नुकसान झाले आहे. सरकारने गणपती कारखानदारांसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीRaigadरायगड