शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

कळंबोलीत पाणीटंचाई

By admin | Updated: October 16, 2015 02:17 IST

येथील वसाहतीत मागणीच्या तुलनेत कमी पाणीपुरवठा होत असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एलआयजी व रोडपाली परिसरात परिस्थिती अतिशय बिकट आहे

कळंबोली : येथील वसाहतीत मागणीच्या तुलनेत कमी पाणीपुरवठा होत असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एलआयजी व रोडपाली परिसरात परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस मुख्यालय परिसरात पाणीच आले नसल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.कळंबोली कॉलनीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सिडकोला मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयश येत आहे. पाण्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. कळंबोलीत एकूण आठ हजार ग्राहक असून, त्यामध्ये सिडको इमारतींची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर खासगी इमारतीही वाढल्या आहेत. त्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. आजच्या घडीला कळंबोली ३० एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र एमजेपीकडून सरासरी फक्त २२ एमएलडीच पाणी मिळत असून, बुधवारी तर २० एमएलडीच मिळाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पोलीस मुख्यालय परिसरात इमारतींना पाणीच मिळत नसल्याच्या तक्र ारी येत आहे. सेक्टर-१७ येथील नीलकंठ टॉवर येथे गेल्या पाच दिवसांपासून पाणीच आले नसल्याचे रहिवासी बालाजी घुमे यांनी सांगितले. टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे ते म्हणाले. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.च्एलआयजीमध्ये पाणीची मोठीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांनी बुधवारी थेट सिडको कार्यालय गाठले आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नवी मुंबई महानगर पाणीपुरवठा योजनेतून पनवेल परिसराकरिता २५ एमएलडी पाणी दिले जात होते ते बंद झाले आहे. त्यामुळे एमजेकडून मागणीच्या तुलनेत नवीन पनवेल व कळंबोलीला कमी पाणी मिळत आहे.