शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

चौपदरीकरणात शेकडो वृक्षांचा बळी, पुनर्रोपणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 3:00 AM

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात येत आहे. मुंबई-गोवा मार्ग असो, पेण-पनवेल मार्ग असो, पाली-खोपोली मार्ग असो अथवा भविष्यातील निजामपूर-पुणे मार्ग असो रुंदीकरण व चौपदरीकरणासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा -हास होत आहे.

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात येत आहे. मुंबई-गोवा मार्ग असो, पेण-पनवेल मार्ग असो, पाली-खोपोली मार्ग असो अथवा भविष्यातील निजामपूर-पुणे मार्ग असो रुंदीकरण व चौपदरीकरणासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. तसेच निसर्गसंपन्न कोकणचे वैभवही नष्ट होत आहे.तीन-चार वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर दुतर्फा मोठमोठे वृक्ष दिसायचे. मात्र, चौपदरीकरणाच्या नावाखाली १००-१५० वर्षे जुनी झाडे तोडण्यात येत आहेत. महामार्गावरील दुभाजकामध्ये येणारी झाडे वाचविणे संबंधित प्रशासनाला सहज शक्य होते. मात्र, तसे झालेले नाही. महामार्गाचे काम पूर्ण होताच शासनाच्या वतीने दुभाजकामध्ये वृक्षलागवड करण्यात येईल. मात्र, ती झाडे शोभेची असतील,आणि त्यांची उंची फार फार तर १० फुटांपर्यंत असेल.गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या तापमानात मोठा बदल झाला आहे. वृक्षतोड, पर्यावरणाचा ºहास हे हवामान बदलाचे प्रमुख कारण मानले जाते. त्यामुळे जुने, महाकाय वृक्ष तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करावे, आणि रुंदीकरणामुळे जेवढी झाडे तोडण्यात येत आहेत, त्याच्या दुप्पट वृक्षारोपण व संवर्धन व्हायला हवे, असे पर्यावरणपे्रमींचे म्हणणे आहे.