शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत गेलात का? अजित पवार यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:19 IST

जनतेला अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखविणारे सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे सरकार असून त्यांच्याच पक्षातले आमदार आज त्यांच्यावर नाराज आहेत. सर्व ठिकाणी हुकूमशाही करीत मीडियालासुद्धा आवर घालण्याचे सुरू असलेले प्रकार अक्षरश: लोकशाहीचाही आवाज दाबण्याचे काम हे सरकार करीत आहे.

धाटाव : जनतेला अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखविणारे सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे सरकार असून त्यांच्याच पक्षातले आमदार आज त्यांच्यावर नाराज आहेत. सर्व ठिकाणी हुकूमशाही करीत मीडियालासुद्धा आवर घालण्याचे सुरू असलेले प्रकार अक्षरश: लोकशाहीचाही आवाज दाबण्याचे काम हे सरकार करीत आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात राज्य सरकार, पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती? असा प्रश्न करीत राज्यघटना बदलण्यासाठी तुम्ही सत्तेत गेलात का? असा सरकारवर जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांनी रोह्यातील भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्र मात केला.सोमवारी रोह्यातील वरसे जिल्हा परिषद गटातील भुवनेश्वर ते अशोक नगर प्रमुख जिल्हा मार्गाच्या अंदाजे २ कोटी रुपयांच्या रस्त्याचे व वरसे ग्रामपंचायत हद्दीतील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून मिळालेल्या पहिल्या टप्प्यातील ३ कोटी १० लाखरु पयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या प्रसंगी सरकारवर जोरदार हल्ला चढवित ते बोलत होते. याप्रसंगी आ.अनिल तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रवादी माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, जिल्हाध्यक्ष विनोद घोसाळकर, रोहा पं. स. सभापती वीणा चितळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडAjit Pawarअजित पवार