शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नेरळ-माथेरान घाटात वणवा, टेकडीवरील १५ किमी जंगल खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 02:28 IST

  गेल्या काही दिवसांपासून जंगलात वणवे लागण्याचे प्रकार वाढले आहेत. नेरळ-माथेरान घाटात शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यामुळे किमान १५ कि.मी. परिसरातील जंगल खाक झाले.

नेरळ -  गेल्या काही दिवसांपासून जंगलात वणवे लागण्याचे प्रकार वाढले आहेत. नेरळ-माथेरान घाटात शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यामुळे किमान १५ कि.मी. परिसरातील जंगल खाक झाले. नेरळ वनविभागाचे कर्मचारी पहाटे ५ पर्यंत आग विझवत होते. जंगलात लागलेली आग विझविण्यासाठी कर्जत नगरपालिकेकडून अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती.नेरळ येथून माथेरानकडे जाणाऱ्या रस्त्यावर नांगरखिंड येथे शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वणवा लागला. कर्जत येथील अग्निशमन यंत्रणेने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु टेकडीच्या वरच्या भागात यंत्रणा पोहोचू न शकल्याने आग विझविण्यात विलंब लागला. कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी मध्यरात्री १२ च्या सुमारास नेरळ-माथेरान घाटात येऊन वणव्याची पाहणी केली. वणव्याची तीव्रता अधिक असल्याने तब्बल दहा तासांनी तो क्षमला. एकाच वेळी तीन ठिकाणी वणवा लागल्याने तो मानवनिर्मित असल्याचा संशय या वेळी व्यक्त करण्यात आला. वणव्यामुळे नेरळ-माथेरान घाटातील टेकडीवरील १५ कि.मी.चा परिसर आगीत खाक झाला.नैसर्गिक संपदेचा ºहासएका वेळी तीन ठिकाणी वणवा लागल्याने कोणतरी जाणूनबुजून आग लावल्याचा संशय परिसरातील नागरिकांनी या वेळी व्यक्त केला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. वणवा रोखण्यासाठी तीन टीम तयार केल्या आणि वणवा विझविण्यास सुरु वात केली.सायंकाळनंतर वारा सुटल्याने आग झपाट्याने पसरल्याची माहिती वनक्षेत्रपाल नारायण राठोड यांनी यावेळी दिली. रायगड जिल्ह्यात वनक्षेत्र मोठ्यात आले. मात्र याठिकाणी वणवा लागण्याचे प्रकारही गेल्या काही दिवसांत वाढले आहे. वाढते तापमाना बरोबरच मानवनिर्मिती वणव्यांमुळे नैसर्गिक संपदेचा मोठ्या प्रमाणात ºहास होत आहे.

टॅग्स :Raigadरायगडfireआग