शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वेगळीच व्यथा! ४ हजार टन कांदा सडण्याची भीती; २०० कंटेनर बंदराजवळच ‘जाम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 07:03 IST

निर्यात शुल्कवाढीनंतर सीमाशुल्क विभागाने ठेवले अडवून

मधुकर ठाकूर

लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : केंद्र सरकारनेकांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा शनिवारी अचानक निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात आणि बंदराबाहेर विविध कंटेनर यार्डमध्ये सुमारे २०० कंटेनर सीमाशुल्क विभागाने अडवून ठेवले आहेत. त्यामुळे मलेशिया, श्रीलंका, दुबई या देशांत पाठविण्यात येणारा सुमारे चार हजार टन कांदा सडण्याची भीती आहे.

कांदा बंदरात अडकल्याने व्यापारी, शेतकरी, निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती निर्यातदार राहुल पवार यांनी दिली. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क शून्यावरून थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. मात्र, अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी, निर्यातदार आदी सर्वजण हवालदिल झाले आहेत. शनिवारी केंद्र सरकारच्या निर्णयाआधीच जेएनपीए (जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण) बंदरातच कांद्याचे सुमारे ६० - ७० कंटेनर निर्यातीसाठी तयार होते. मात्र, सीमाशुल्क विभागाने कंटेनर रोखून धरले आहेत. तसेच कांद्याचे शेकडो कंटेनर बंदराबाहेर प्रतीक्षेत उभे आहेत. 

निर्यातदार संकटात

केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शेकडो निर्यातदार आर्थिक संकटात सापडल्याचे निर्यातदार इरफान मेनन यांनी सांगितले.

टॅग्स :onionकांदाCentral Governmentकेंद्र सरकार