शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाला जमीन देताना शेतकऱ्यांनी पार्टनरशिप मागावी, राज ठाकरेंचा रायगडकरांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 07:35 IST

अलिबाग येथे सोमवारी रायगड भूमी रक्षणासाठी मनसेतर्फे जमीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबाग : महाराष्ट्रात जे जे चांगले आहे, ते ते हिसकावले जात आहे. महाराष्ट्रावर रोज अत्याचार होत आहेत, अशी खंत व्यक्त करत रायगड जिल्ह्यातही विविध प्रकल्प, कॉरिडॉर आणि विकासाच्या नावाने दलालांमार्फत जमिनी विकत घेतल्या जात आहेत. प्रकल्पाला जमीन मागितली जात असेल तर शेतकऱ्यांनी त्यात पार्टनरशिप मागावी, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडकरांना दिला आहे.

अलिबाग येथे सोमवारी रायगड भूमी रक्षणासाठी मनसेतर्फे जमीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे यांनी भूसंपादनामुळे होणाऱ्या परिणामांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. जमिनी राहिल्या नाहीत तर तुम्ही बेघर व्हाल. त्यामुळे जमिनी विकू नका. सध्या कुंपणच शेत खात आहे. जिल्हा शांतपणे पोखरत चालले आहेत. तो वाचविणे गरजेचे आहे. जमीन घेणारे बाहेरचे असले तरी त्यामागे राजकीय हस्तक्षेप आहे. दलाल कवडीमोल भावाने जमीन विकत घेऊन चढ्या भावाने समोरच्याला विकत आहेत. त्यामुळे येथील भूधारक बेघर होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी विविध दाखले देत सांगितले. 

अप्पासाहेब धर्माधिकारींची घेतली भेटरेवदंडा येथे सकाळी पद्मश्री डाॅ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. आपणही शेतकऱ्यांमध्ये जमिनी विकू नका, याबाबत जनजागृती करा, यासाठी त्यांची भेट घेतल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

मराठी उद्योजक असेल, तर मदत कराजमीन भुसभुशीत असेल तर घुशी लागतात. कडक असेल तर नाही. पुणे जिल्ह्यातील हिंजवडी हे गाव आज गायब झाले आहे. तशीच जिल्ह्यातील गावे गायब होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जमिनी विकून आपले अस्तित्व मिटवू नका. पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असून, आपणच शेतकऱ्यांना शिक्षित करा, असे आवाहनही त्यांनी पत्रकारांना केले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRaigadरायगड