शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रायगड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 06:57 IST

रायगड जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३३ अंशांच्या घरात पोहोचला आहे. उन्हाच्या असह्य झळांमुळे भल्या पहाटेपासूनच शेतकऱ्यांची कामासाठी लगबग सुरू आहे. शेतकºयांना ऊन डोक्यावर घेऊन शेतात राबावे लागत आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत असली तरी पावसाळा जवळ येत असल्याने भर उन्हात शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला आहे. या वर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात येणार असून, यासाठी शेतकऱ्यांसह कृषी विभागही सज्ज होत आहे.रायगड जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३३ अंशांच्या घरात पोहोचला आहे. उन्हाच्या असह्य झळांमुळे भल्या पहाटेपासूनच शेतकऱ्यांची कामासाठी लगबग सुरू आहे. शेतकºयांना ऊन डोक्यावर घेऊन शेतात राबावे लागत आहे.जिल्ह्यात चालू वर्षात खरीप हंगामात १ लाख १४ हजार हेक्टरवर पिकाची लागवड करण्यात येणार आहे. यामधील १ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात येईल. तर उर्वरित क्षेत्रांवर इतर पिकांची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी तयारी करत आहे. पालापाचोळा जमा करून, राब जाळण्याच्या कामात शेतकरी मग्न आहे. तसेच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी बांधाला लागून चर खोदणे, शेतीची बांधबंदिस्ती करण्याचे काम सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी शेतीची नांगरणी करण्याचे काम सुरू आहे.बैलजोडीच्या मदतीने पूर्वी मशागतीची कामे केली जात होती. मात्र आता या कामात शेतकºयांनी आधुनिकतेची कास धरण्यास सुरु वात केली आहे. मशागतीच्या कामासाठी ट्रॅ्क्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यामध्ये नांगरणी, वखरणी, शेतीचे सपाटीकरण करणे या कामांचा समावेश आहे.मुंबईकरांचा कामाला हातभारतळा : संपूर्ण जग कोरोना महामारी रोगाने हादरले आहे. लॉकडाउन व संचारबंदीमुळे मुंबईकर मंडळी गावाकडे आली आहेत आणि त्याचा फायदा शेतकºयांना होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. तळा तालुक्यातील बळीराजाने आपल्या शेतात मान्सूनपूर्व शेती-मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. यंदा मान्सून लवकर येण्याची चिन्हे दिसू लागली असल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. नदी, धरणाच्या पाण्यावर असणारी उन्हाळी शेती तयार होत असून कोरडवाहू शेतीत बळीराजा कामात गुंतला आहे.

टॅग्स :Raigadरायगड