शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

केबल टाकताना शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांची महावितरणकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:33 AM

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कर्जत-मुरबाड मार्गालगतच्या शेतजमिनीच्या बाजूने महावितरण कंपनीचे भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कर्जत-मुरबाड मार्गालगतच्या शेतजमिनीच्या बाजूने महावितरण कंपनीचे भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. मात्र या कामासाठी करण्यात येणाºया खोदकामामुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरणने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी वारे येथील शेतकºयांनी केली आहे.कर्जत-मुरबाड राज्यमार्गालगत वारे- खैरपाडा गावाजवळ महावितरणचे २२ किलोवॅटचे नवीन सबस्टेशन उभारले आहे. त्यासाठी कर्जत-मुरबाड राज्यमार्ग ३८ लगत असलेल्या शेतकºयांच्या शेतजमीनीतून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे वारे गावातील काही शेतकºयांचे भातशेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित शेतकºयांकडून महावितरणकडे करण्यात आली आहे.२२ किलोवॅट सबस्टेशनच्या उभारणीमुळे परिसरातील गावातील वीज वितरणात व्यवस्थित सुधारणा होणार आहे. तसेच परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे होणार असल्याने शेतकºयांनी महावितरण कंपनीच्या ठेकेदारास सहकार्य केले. परंतु काही ठिकाणी शेतातून तर काही शेतकºयांच्या रहदारीच्या रस्त्यावर केबल टाकण्यात येत असून त्यासाठी एक दोन फूट जमीन खोदण्यात येत आहे. काही भागात जमिनीवर, पावसाळी नाल्यातून केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरने नांगरणी करणे धोक्याचे होऊ शकते, अशी भीती शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. पावसाळा जवळ आल्याने ठेकेदाराचे नियमबाह्य व नियोजनशून्य काम सुरू असून त्यासंबंधी तक्रारी महावितरणकडे करूनही दुर्लक्ष करून ठेकेदार कंपनीकडून काम सुरूच ठेवल्याने शेतकºयांकडून संताप व्यक्त होत आहे.