शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

फणसाड अभयारण्यात वन्यजीवांसाठी मुबलक पाणी, तलावांची स्वच्छता : सोलर पंपची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:13 IST

मुबलक पाण्याची सोय असल्याने जंगलातील प्राणी शक्यतो बाहेर जाणार नाहीत

आगरदांडा : मुरुड तालुक्यात सध्या कडक उन्हाळा सुरू असून, पाण्याची टंचाई जाणवत आहे. माणसांबरोबरच वन्यजीवांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मात्र, यंदा फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांसाठी मुबलक पाणी मिळेल, असा विश्वास वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.फणसाड अभयारण्यात पाण्याचे २७ नैसर्गिक स्रोत आहेत. त्याचबरोबर इतर ठिकाणीही वन्यजीवांना पाणी मिळावे, यासाठी सावरट तलाव, बशी तलाव निर्माण करण्यात आले आहेत. अभयारण्यातील काही ठिकाणी सोलर पंप लावण्यात आले असून, बोअरिंग पंपही बसवण्यात आले आहेत. वन्यपशूंना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी दर १५ दिवसांनी तलावांची स्वच्छता करण्यात येत आहे.मुबलक पाण्याची सोय असल्याने जंगलातील प्राणी शक्यतो बाहेर जाणार नाहीत, अशी शक्यता सुलोमान तडवी यांनी व्यक्त केली.मुबलक पाणीसाठा असल्याने यंदा वन्यजीवांचे स्थलांतर थांबेल, त्यांची संख्या वाढल्यास पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास वनविभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव