शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

कोकण किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा; विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा शक्यता  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 20:14 IST

जिल्ह्यातील सर्व यंत्रणा झाल्या सर्तक

रायगड: जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस अतिदक्षतेचे ठरणार आहेत. या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. सोसाट्याचा वारा वाहणार असल्याने समुद्र लगतच्या सर्व तालुक्यांना दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

जून महिन्यात आलेल्या निर्सग चक्रीवादळाच्या आठवणी अद्याप ताज्या असतानाच पुन्हा एका नैसर्गिक आपत्तीच्या इशाऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता सर्तक राहावे आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.13/10/2020 ते 17/10/2020 यां कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सर्तक राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सर्तक राहण्याचे आदेश दिले आहेत.

विशेषतः किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालवाधीत समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, विजांचा कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये, विजेचे खांब, लोखंडी वस्तू विद्युत वस्तूपासून दूर रहावे, सुखे अन्न पदार्थ, बॅटरी, पुरेस औषधे, पिण्यासाठी पाणी अन्य व्यवस्था करण्यात यावी, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. 

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड