शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांसाठी रोहा आगारातून जादा बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 01:03 IST

एसटीसाठी ई-पासची आवश्यकता नाही; सॅनिटायझर, तोंडाला मास्क लावणे बंधनकारक

रोहा : कोकणात आलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाकरिता मुंबई, बोरीवली, नालासोपारा व ठाणे या मार्गावर शुक्रवार २८ आॅगस्ट ते रविवारी ३० आॅगस्ट या कालावधीत रायगड परिवहनच्या रोहा आगारामार्फत एस.टी. बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांनी दिली.चाकरमान्यांसाठी काही मार्गांवर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये रोहा आगारातून रोहा ते बोरीवली ही गाडी सकाळी १० व दुपारी २ वाजता सोडण्यात येईल. रोहा ते मुंबई दुपारी १ वाजता, रोहा ते ठाणे सकाळी ९ वाजता, तळा ते नालासोपारा सकाळी ८ व दुपारी २ वाजता, तळा ते मुंबई दुपारी १ वाजता, तळा-इंदापूर-बोरीवली दुपारी १२ वाजता, तळा-रोहा-बोरीवली ३ वाजता, कोलाड ते मुंबई दुपारी २.३० वाजता, कोलाड ते बोरीवली दुपारी २.३० वाजता अशा प्रमाणे बसेस रोहा आगारातून सुटणार आहेत.कोरोना नियमांचे पालन बंधनकारकएसटी प्रवासादरम्यान एसटी प्रवासाकरिता ई-पासची आवश्यकता राहणार नाही, एका बसमध्ये फक्त २२ प्रवासी असतील, तसेच ग्रुप बुकिंगकरिता २२ प्रवासी आवश्यक असतील, प्रवासात सर्व प्रवाशांना कोरोनाविषयक नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे,महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांनी सोबत सॅनिटायझर व तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था स्वत: करायची आहे. अशा नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक असल्याच्या सूचना रोहा आगारामार्फत देण्यात आल्या आहेत.प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून रोहा आगाराने या विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांचे नियोजन गौरी-गणपती विसर्जनाच्या दुसºया दिवसापासून करण्यात आले आहे. मुदतवाढ झाल्यास तसे रोहा आगाराकडून वेळोवेळी सूचित करण्यात येईल. तरी वरील मार्गावर प्रवास करणाºया प्रवाशांनी एसटी बसने प्रवास करून आपला प्रवास सुखकर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :state transportएसटी