शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
2
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
3
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
4
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
5
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
7
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
8
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
9
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
10
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
11
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
12
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
13
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
14
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
15
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
16
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
18
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
19
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
20
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज

अन्वय यांनी गळफास घेतल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 5:31 AM

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरीअर डिझायनर अन्वय नाईक यांनी गळफास घेऊनच आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. अन्वय यांच्या आई कुमूद नाईक यांचा शवविच्छदेन अहवाल यायला उशीर लागणार असल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

अलिबाग : मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरीअर डिझायनर अन्वय नाईक यांनी गळफास घेऊनच आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. अन्वय यांच्या आई कुमूद नाईक यांचा शवविच्छदेन अहवाल यायला उशीर लागणार असल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. त्यांचा विसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यावर त्यांच्या मुत्यूचे नेमके कारण समजणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अन्वय नाईक यांनी ५ मे रोजी अलिबाग येथील फार्म हाउसवर आत्महत्या केली होती. त्या वेळी त्यांच्या आई कुमूद यांचाही मृतदेह तेथेच आढळला होता. अन्वय यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांना जबाबदार धरले होते. प्राथमिक तपासामध्ये या तिघांकडून अन्वय यांना सुमारे सहा कोटी रुपये येणे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात आणखी कागदपत्रांची तपासणी करून रक्कम अधिक होती का याचा तपास केला जात असल्याचेही वराडे यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाRaigadरायगड