शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने झाडांची लागवड करणे गरजेचे

By admin | Updated: July 5, 2016 02:20 IST

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाचा होणार ऱ्हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने झाडांची लागवड करणे

बोर्ली मांडला /मुरु ड : वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाचा होणार ऱ्हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने झाडांची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिप्रादन मुरु ड पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य रमेश नागावकर यांनी बोर्ली दत्तमंदिर येथे आयोजित वृक्षलागवड कार्यक्र मात केले. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलै रोजी २ कोटी वृक्षलागवड करण्याची संकल्पना शासनस्तरावरून हाती घेतली आहे. झाडांमुळेच प्राणवायू मिळत असतो. त्यामुळे आपल्याला शुद्ध हवा पाहिजे असेल तर वृक्षलागवड करणे ही महत्त्वाची बाब असून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आपण समाजाचे तसेच सृष्टीचे काहीतरी देणे लागत असतो, ते देणे वृक्षलागवड करून त्याची थोड्या फार प्रमाणात परतफेड करता येईल, असे रमेश नागावकर म्हणाले. सरपंच भारती बंदरी, ग्रामसेवक अविनाश पिंपळकर आदी यावेळी उपस्थित होते.