शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

प्रत्येकाने झाडांची लागवड करणे गरजेचे

By admin | Updated: July 5, 2016 02:20 IST

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाचा होणार ऱ्हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने झाडांची लागवड करणे

बोर्ली मांडला /मुरु ड : वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाचा होणार ऱ्हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने झाडांची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिप्रादन मुरु ड पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य रमेश नागावकर यांनी बोर्ली दत्तमंदिर येथे आयोजित वृक्षलागवड कार्यक्र मात केले. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलै रोजी २ कोटी वृक्षलागवड करण्याची संकल्पना शासनस्तरावरून हाती घेतली आहे. झाडांमुळेच प्राणवायू मिळत असतो. त्यामुळे आपल्याला शुद्ध हवा पाहिजे असेल तर वृक्षलागवड करणे ही महत्त्वाची बाब असून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आपण समाजाचे तसेच सृष्टीचे काहीतरी देणे लागत असतो, ते देणे वृक्षलागवड करून त्याची थोड्या फार प्रमाणात परतफेड करता येईल, असे रमेश नागावकर म्हणाले. सरपंच भारती बंदरी, ग्रामसेवक अविनाश पिंपळकर आदी यावेळी उपस्थित होते.