शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मृत्यूनंतरही ‘त्यांचा’ सुटला नाही मैत्रीचा हात, गोवंडीतील दोघांचा धरणात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:33 IST

इम्रान आणि खलील पहाटे पाचच्या सुमारास धरणातील पाण्यात उतरले. त्यांच्यासोबत कुत्राही होता. या सर्वांचे शूटिंग इतेश करत होता. पाण्याचा अंदाज न आल्याने इम्रान आणि खलील पाण्यात बुडाले. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी नेरळ पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. 

कर्जत : सूर्योदय पाहण्यासाठी आलेल्या मुंबईतील गोवंडी येथील दोन तरुणांचा पाली भुतीवली धरणात बुडून रविवारी मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह बाहेर काढले तेव्हा दोघांचेही हात एकमेकांच्या हातात होते, असे ग्रामस्थांनी सांगितले.

गोवंडीतील इम्रान अजीज खान (वय २३), खलील अहमद शेख (२४) आणि इतेश खांदू हे शनिवारी माथेरानला आले होते. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ते खासगी कारने भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळील पाली भुतीवली धरणावर पोहोचले. त्यांच्यासोबत एक कुत्राही होता. उगवणाऱ्या सूर्याचे दर्शन घेण्याचा या मित्रांचा मानस होता. इम्रान आणि खलील पहाटे पाचच्या सुमारास धरणातील पाण्यात उतरले. त्यांच्यासोबत कुत्राही होता. या सर्वांचे शूटिंग इतेश करत होता. पाण्याचा अंदाज न आल्याने इम्रान आणि खलील पाण्यात बुडाले. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी नेरळ पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. 

पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या तरुणांचा शोध घेऊन त्यांचे मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी त्यांच्यासोबत पोहत असलेला कुत्रा मालकाच्या मृतदेहाभोवती फिरत होता.  

टॅग्स :Karjatकर्जतdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू