शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

ई-रिक्षा आल्या, पर्यटकांना मात्र पायपीटचीच शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 09:42 IST

अनेक विघ्ने पार पडत शासनाने माथेरानमध्ये ई-रिक्षास परवानगी दिली.

मुकुंद रांजाणे, लोकमत न्यूज नेटवर्क माथेरान : अनेक विघ्ने पार पडत शासनाने माथेरानमध्ये ई-रिक्षास परवानगी दिली. परंतु, काही दिवसांपासून या रिक्षांच्या पाठीमागे साडेसाती सुरू झाली आहे. शहरात सात रिक्षा चालविण्यास परवानगी असताना प्रत्यक्षात चार ते पाच रिक्षा सुरू असल्याने पर्यटक, स्थानिक व विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे. माथेरानमध्ये अनेक वर्षांच्या संघर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या. गेल्यावर्षी पहिल्या टप्प्यात सात रिक्षा नगरपालिकेने खरेदी करून हा प्रकल्प सुरू केला.  पुढील आदेश येईपर्यंत या रिक्षा बंद अवस्थेतच पडून होत्या. त्यामुळे त्यातील काही रिक्षा या नादुरुस्त झाल्याचे उघड झाले होते.

...म्हणून हातरिक्षाचालक संतापलेमाथेरानमधील हातरिक्षाचालक हे अनेक दिवसांपासून या रिक्षा त्यांना मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करीत आहेत. परंतु, मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने हातरिक्षाचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या हातरिक्षाचालक-मालक संघटनेने मोठा संघर्ष करून माथेरानकरिता ई-रिक्षा मिळविल्या होत्या. परंतु, त्याचा फायदा मात्र ठेकेदार घेत आहे, असा आरोप आहे.

वाहने नादुरुस्त का झाली?- हा प्रकल्प पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एक वर्षासाठी सुरू करण्यात आल्यानंतर या रिक्षांची दुरुस्ती करून पुन्हा ठेकेदारास चालवण्याकरिता देण्यात आल्या. - परंतु, योग्य ती काळजी न घेतली गेल्याने या रिक्षा आता नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे सातपैकी एक रिक्षा तर केव्हाच नादुरुस्त होऊन फक्त सहाच रिक्षा आता अस्तित्वात आहेत; पण त्यासुद्धा सातत्याने बंद पडत असतात.- तर, चार ते पाच रिक्षाच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. रिक्षाचालक योग्य ती काळजी घेत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :RaigadरायगडMatheranमाथेरान