शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 03:33 IST

धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अलिबाग - धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.सरकारच्या आडमुठे धोरणाविरोधात घोषणा देत, धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. सोमवारी अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीदिनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाज धडकला. सरकारला पुन्हा जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.सोमवारी सकाळी ११ वाजता अलिबाग शहरातील जिल्हा परिषद येथून मोर्चाला सुरु वात झाली. या वेळी नामदेव कटरे, महादेव खरात, मधुकर ढेबे, संजय कचरे, नामदेव कटरे, महादेव खरात, मधुकर ढेबे, संजय कचरे आदी उपस्थित होते. धनगर समाजाला देशाच्या सर्वोच्च अशा घटनेचे आरक्षण दिले आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा उल्लेख घटनेच्य परिशिष्ट दोनमध्ये अनुसूचित जमाती (एसटी)च्या यादीमध्ये अनुक्र मांक ३६ नुसार केला आहे. त्याप्रमाणे धनगर समाजाला आरक्षणाच्या सोयी व सवलती मिळणे आवश्यक आहे. मात्र, अजूनपर्यंत सरकारने या बाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे धनगर समाज मूलभूत हक्कांपासून वंचित राहिला आहे.धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती देण्याविषयी केंद्र शासनाकडे शिफारस केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती; परंतु सत्तेवर येऊन चार वर्षे होऊनही धनगर समाज आरक्षणाच्या सवलतीपासून दूरच राहिला आहे. मोदी व देवेंद्र सरकार धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त धनगर समाजामध्ये असंतोष खदखदत असल्याचे आंदोलकांच्या भूमिकेवरून दिसून येते.

टॅग्स :reservationआरक्षणnewsबातम्या