शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

वृक्षलागवडीच्या रोपांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 4:07 AM

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीला सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत मिळालेली रोपे वारे गावातील रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आली होती. मात्र, या रोपांची लागवड करण्यात न आल्याने जनावरांकडून त्यांची नासधूस झाली आहे.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीला सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत मिळालेली रोपे वारे गावातील रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आली होती. मात्र, या रोपांची लागवड करण्यात न आल्याने जनावरांकडून त्यांची नासधूस झाली आहे. ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.सरकारने यंदा १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वृक्षरोपणाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार सर्वच ठिकाणी, तसेच ग्रामपंचायतींना सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत झाडे पुरवण्यात येत आहेत.कर्जत तालुक्यातील वारे ग्रुपग्रामपंचायतीला वारे व परिसरातील वाड्या-पाड्यांवर, पडीक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा परिसरात झाडे लावण्यासाठी या विभागाकडून सुमारे १२०० रोपे देण्यात आली होती; परंतु ग्रामपंचायतीकडून त्या रोपांची लागवड न करता रस्त्याच्या कडेला टाकली आहेत. त्यामुळे वारे ग्रामपंचायतीला वृक्षरोपणाचे महत्त्व पटवून देण्याची गरज असल्याची चर्चा सर्वत्रआहे.शासनाकडून दरवर्षी झाडे लावण्यासाठी लाखो रु पये खर्च केले जातात. वृक्षतोडीमुळे निसर्गाची होत असलेली हानी, पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जातआहेत.राज्यभरात शासनाच्या विविध विभागांकडून, सामाजिक संस्थांकडून वृक्षरोपणाचे कार्यक्र म केले जातात; परंतु शासनाच्या या संकल्पनेलाच, वारे ग्रामपंचायतीकडून हरताळ फासल्याचे रस्त्यावर टाकलेल्या रोपांकडे पाहता दिसून येते.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या