शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

दांडकातकरवाडी पाण्यापासून वंचित; हंडाभर पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 22:46 IST

आदिवासींचे हाल

पाली : सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीत येणाºया दांडकातकरवाडीत अनेक वर्षांपासून नागरिक सेवा सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. जीवनावश्यक असणाºया पिण्याचे दुर्भिक्ष असल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहेत.

दांडकातकरवाडी अदिवासीवाडीत पाण्याची अनेक वर्षांपासून टंचाई होती. ही पाणीटंचाईला दूर व्हावी म्हणून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये १७ लाख ५४ हजार ९७३ रुपयांची योजना राबवण्यात आली. या योजनेचे काम पूर्ण होऊन तीन-चार वर्षे झाली आहेत; परंतु आजतागायत पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. दांडकातकरवाडीतील ग्रामस्थ आजदेखील पाण्याच्या प्रतीक्षेत आहे.

दांडकातकरवाडीवर नळपाणीपुरवठा योजना राबवूनही गावाची तहान भागत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तरीही येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी महिलांना, तरुणांना, डोंगर उतरून हातपंपावरून पाणी आणावे लागत आहे.

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड