शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

दांडकातकरवाडी पाण्यापासून वंचित; हंडाभर पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 22:46 IST

आदिवासींचे हाल

पाली : सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीत येणाºया दांडकातकरवाडीत अनेक वर्षांपासून नागरिक सेवा सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. जीवनावश्यक असणाºया पिण्याचे दुर्भिक्ष असल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहेत.

दांडकातकरवाडी अदिवासीवाडीत पाण्याची अनेक वर्षांपासून टंचाई होती. ही पाणीटंचाईला दूर व्हावी म्हणून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये १७ लाख ५४ हजार ९७३ रुपयांची योजना राबवण्यात आली. या योजनेचे काम पूर्ण होऊन तीन-चार वर्षे झाली आहेत; परंतु आजतागायत पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. दांडकातकरवाडीतील ग्रामस्थ आजदेखील पाण्याच्या प्रतीक्षेत आहे.

दांडकातकरवाडीवर नळपाणीपुरवठा योजना राबवूनही गावाची तहान भागत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तरीही येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी महिलांना, तरुणांना, डोंगर उतरून हातपंपावरून पाणी आणावे लागत आहे.

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड