शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

चौल टपाल कार्यालयात इंटरनेट सेवा बंद असल्याने ग्राहक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 03:45 IST

अलिबाग तालुक्यातील चौल टपाल कार्यालयातील इंटरनेट सेवा सुमारे १५ दिवसांपासून बंद आहे. सोमवारी टपाल कार्यालयासमोर ग्राहकांनी

रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील चौल टपाल कार्यालयातील इंटरनेट सेवा सुमारे १५ दिवसांपासून बंद आहे. सोमवारी टपाल कार्यालयासमोर ग्राहकांनी आत्मदहनाचा इशारा दिला, शिवाय कार्यालयीन वेळ झाली असताना उप डाकपाल हजर नसल्याने तीव्र असंतोष व्यक्त केला.

गेले १५ दिवस इंटरनेट सेवा बंद पडल्याने सर्वात जास्त त्रास हा ज्येष्ठ नागरिकांना भोगावा लागला आहे. अनेकांनी उदरनिर्वाहाच्या साधनासाठी डाकघराची सुरक्षित असलेल्या मासिक प्राप्ती योजनेत पैसे गुंतवले असून त्यांना मासिक व्याजही ऐन सणासुदीत मिळू शकलेले नाही. वित्तीय सेवा, मनिआॅर्डर, डाक जीवन विमा, हप्ता, दूरध्वनी देयके आदी सर्वच कामे बंद पडली असल्याने डाकघर ठप्प झाले आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट दिली व टपाल खात्याच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने लक्ष घालण्यासाठी प्रयत्न केले. आत्मदहनाचा इशारा दिलेल्या संजीवनी वैद्य व समीर वैद्य यांनी टपाल कार्यालयातील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. ११ आॅगस्ट पासून टपाल कार्यालयातील व्यवहार ठप्प झाल्याचे अनेकांना स्वत:ची ठेव मिळत नसल्याने औषधोपचार घेणे अनेकांना कठीण झाल्याचे सांगून व्यवहार चार दिवसांत सुरू न झाल्यास आत्मदहनाचा पर्याय स्वीकारणार असे सांगितले.दरम्यान, या संदर्भात चौलचे उप डाकपाल केसरीनाथ भगत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले ११ आॅगस्टपासून इंटरनेट सेवा बंद पडल्याने टपालखात्याचे काम ठप्प झाल्याची माहिती वरिष्ठांना कळवली असून तांत्रिक बिघाड दुरूस्तीसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे, असे सांगितले.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसRaigadरायगड