शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सुधागड दुय्यम निबंधक कार्यालयात तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 03:03 IST

कोरोना विषाणूच्या प्रसारापासून नागरिकांना बाधित होण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना गर्दी करू नका, प्रवास करू नका, असे आवाहन करीत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र नागरिक आजही सरकारी कार्यालयात गर्दी करीत असून कामे करून घेण्यासाठी आग्रही आहेत.

पाली : संपूर्ण जगाला भयभीत करणाऱ्या कोरोना विषाणूने भारतातील नागरिकांना बाधित करण्यास सुरुवात केली आहे. सर्व सरकारी यंत्रणा तसेच काही सामाजिक संघटनादेखील या विषाणूच्या प्रसारापासून नागरिकांना बाधित होण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना गर्दी करू नका, प्रवास करू नका, असे आवाहन करीत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र नागरिक आजही सरकारी कार्यालयात गर्दी करीत असून कामे करून घेण्यासाठी आग्रही आहेत. सुधागड दुय्यम निबंधक कार्यालयात शुक्रवारी नागरिकांनी कामासाठी गर्दी के ली होती.शासनाचे महसूल गोळा करण्यासाठी महत्त्वाचे काम करणारे कार्यालय म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय येथे रोज घरांचे, शेतजमिनीचे दस्त नोंदविले जातात. या कार्यालयात मात्र गर्दी कमी होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरदेखील रोज १० ते १५ दस्त नोंदविले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यालयांमध्येमुंबई, पुणे, ठाणे, कल्याण,पनेवल, डोंबिवली येथील अनेक नागरिक रोज दस्त नोंदणीसाठी येत आहेत.त्याचप्रमाणे दस्त नोंदणीसाठी देणार-घेणार, दुय्यम निबंधक यांचा अंगठा तसेच ओळख देणाºया व्यक्तींची बायोमेट्रिक नोंद म्हणजे अंगठा प्रमाणित करावा लागतो. त्यामुळे जर एखादा कोरोनाबाधित व्यक्ती येथे आला तर या अंगठा प्रमाणीकरणामुळे कोरोना संक्रमण होण्याचा मोठा धोका आहे.तसेच या कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारची सावधानता तसेच सॅनिटायझरची व्यवस्था दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर लवकरात लवकर कार्यवाही करून हे कार्यालय काही दिवसांसाठी बंद करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड