शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus : अलिबागमध्ये तीन नागरिक निगरानी कक्षात, गंभीर लक्षणे नसल्याचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 22:10 IST

Coronavirus: अलिबाग शहरातील नागरिक दुबई येथे कामानिमित्त गेले होते.

अलिबाग : शहरातील तीन नागरिक दुबई येथे काही कामानिमित्त गेले होते. अलिबागमध्ये दाखल होताच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्यांना निगरानी कक्षात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यामध्ये कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र खबरदारी म्हणून प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

अलिबाग शहरातील नागरिक दुबई येथे कामानिमित्त गेले होते. 14 मार्च 2020 रोजी ते परत आले होते. याबाबतची माहिती प्रशासनाला मिळताच त्यांनी तातडीने संबंधिताना अलिबाग येथे नव्याने स्थापान करण्यात आलेल्या सारंग विश्रामगृहातील निगरानी कक्षात डॉक्टरांच्या निगरानी खाली ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यामध्ये कोणतीच गंभीर लक्षणे दिसत नाहीत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना दाखल करुन घेण्यात आले आहे. नागरिकांनी याबाबत भयभित न होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

दरम्यान, अलिबाग येथील सारंग येथील निगरानी कक्षात तीन नागरिकांना निगरानी खाली ठेवण्यात आल्याच्या वृत्ताला निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी दुजोरा दिला आहे. अलिबागमधील निगरानी कक्षात दाखल करण्यात आलेल्या नागरिकांना कोणतीच गंभीर लक्षणे दिसत नाहीत. निगरानी कक्ष आणि विलीगीकरण कक्ष यामध्ये खूप फरक आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसतात. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते, असे जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद गवई यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 

निगरानी कक्षामध्ये ठेवलेल्या नागिरकांना खबरदारी म्हणून पुढील काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसalibaugअलिबाग