शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Raigad: कोरोनाविरोधातील लढाईतून ३०५ पोलीस बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:30 IST

सरकारच्या नवीन नियमावलीनुसार ५० वर्षावरील पोलिसांना प्रत्यक्षात कोरोनाचा मुकाबला करता येणार नाही.

आविष्कार देसाई अलिबाग : कोरोनाच्या लढ्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग आणि पोलीस हेच खऱ्या अर्थाने कोरोना फायटर ठरले आहेत. परंतु सरकारच्या नवीन नियमावलीनुसार ५० वर्षावरील पोलिसांना प्रत्यक्षात कोरोनाचा मुकाबला करता येणार नाही. यामुळे रायगड जिल्ह्यातील तब्बल ३०५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आता प्रत्यक्षात कोरोना विरोधातील लढाईमध्ये राहणार नसल्याचे उघड झाले आहे.चोवीस तास रस्त्यावर उभ्या राहणाºया पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा आणि मृत्यू झाल्याच्या घटना राज्यात घडल्याने राज्य सरकार सर्तक झाले आहे. कोरोनामुळे जे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये मृत पावणाऱ्यांचे वय महत्वाचे ठरत आहे. ५५ वर्षाच्या पुढे आणि काही अजार असणाºयांना आता प्रत्यक्षात रस्त्यावर उतरुन कोरोनाचा मुकाबला करता येणार नाही. पोलीस दलाला कोरोनाचा विळखा पडला तर राज्यात निर्माण होणाºया कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागण्याची शक्यता गृहीत धरुन राज्य सरकारने ५० वर्षा वरील पोलिसांना बाबत महतवपूर्ण निर्णय घेतला आहे.रायगड जिल्ह्यात २७० पोलीस कर्मचारी आणि ३५ पोलीस अधिकारी असे एकूण ३०५ पोलिसांचा समावेश आहे. २७० पोलिस कर्मचाºयांमध्ये ३६५ पुरुष आणि पाच महिला कर्मचाºयांनी वयाची ५० ओलांडली आहे, तर दोन पोलीस उपअधिक्षक, २२ पोलीस निरीक्षक आठ सहायक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था नसल्याने उपलब्ध पोलिसांवरच ताण येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनीच स्वयंशिस्त बाळगून पोलिसांना सहकार्य करणे बंधनकारक झाले आहे.।राज्य सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यामधये अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.- अनिल पारसकर,पोलीस अधिक्षक, रायगड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस