शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

CoronaVirus News in Raigad: कोरोनाविरोधातील लढाईतून ३०५ पोलीस बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:30 IST

सरकारच्या नवीन नियमावलीनुसार ५० वर्षावरील पोलिसांना प्रत्यक्षात कोरोनाचा मुकाबला करता येणार नाही.

आविष्कार देसाई अलिबाग : कोरोनाच्या लढ्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग आणि पोलीस हेच खऱ्या अर्थाने कोरोना फायटर ठरले आहेत. परंतु सरकारच्या नवीन नियमावलीनुसार ५० वर्षावरील पोलिसांना प्रत्यक्षात कोरोनाचा मुकाबला करता येणार नाही. यामुळे रायगड जिल्ह्यातील तब्बल ३०५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आता प्रत्यक्षात कोरोना विरोधातील लढाईमध्ये राहणार नसल्याचे उघड झाले आहे.चोवीस तास रस्त्यावर उभ्या राहणाºया पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा आणि मृत्यू झाल्याच्या घटना राज्यात घडल्याने राज्य सरकार सर्तक झाले आहे. कोरोनामुळे जे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये मृत पावणाऱ्यांचे वय महत्वाचे ठरत आहे. ५५ वर्षाच्या पुढे आणि काही अजार असणाºयांना आता प्रत्यक्षात रस्त्यावर उतरुन कोरोनाचा मुकाबला करता येणार नाही. पोलीस दलाला कोरोनाचा विळखा पडला तर राज्यात निर्माण होणाºया कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागण्याची शक्यता गृहीत धरुन राज्य सरकारने ५० वर्षा वरील पोलिसांना बाबत महतवपूर्ण निर्णय घेतला आहे.रायगड जिल्ह्यात २७० पोलीस कर्मचारी आणि ३५ पोलीस अधिकारी असे एकूण ३०५ पोलिसांचा समावेश आहे. २७० पोलिस कर्मचाºयांमध्ये ३६५ पुरुष आणि पाच महिला कर्मचाºयांनी वयाची ५० ओलांडली आहे, तर दोन पोलीस उपअधिक्षक, २२ पोलीस निरीक्षक आठ सहायक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था नसल्याने उपलब्ध पोलिसांवरच ताण येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनीच स्वयंशिस्त बाळगून पोलिसांना सहकार्य करणे बंधनकारक झाले आहे.।राज्य सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यामधये अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.- अनिल पारसकर,पोलीस अधिक्षक, रायगड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस