शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

CoronaVirus: सुधारित नियमांच्या अज्ञानाने नागरिक घरातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 02:12 IST

कोरोनाच्या दहशतीमुळे आणि सुधारीत नियमांबाबत असलेल्या अज्ञानामुळे नागरिक घराबाहेर पडल्याचे दिसून आले नाही.

अलिबाग : कोरोनाचा कहर अद्यापही रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वाढत आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उद्योग-व्यवसायातील काही घटकांना राज्य सरकारने सुधारीत नियमानुसार परवानगी दिली आहे. परंतु कोरोनाच्या दहशतीमुळे आणि सुधारीत नियमांबाबत असलेल्या अज्ञानामुळे नागरिक घराबाहेर पडल्याचे दिसून आले नाही. पुढील कालावधीत या घटकांचे व्यवहार सुरळीत सुरु होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.शेतीच्या मशागतीची कामे सुरु होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र शेतीला आवश्यक असणारे बियाणे, अवजारे यांची दुकाने पूर्णत: सुरु झाल्याचे दिसले नाही. सुधारीत नियमांबाबत अद्यापही रायगडच्या ग्रामिण भागातील नागरिकांना माहितीच नसल्याने ते घरीच होते. सरकारी कार्यालयामध्ये १० टक्के कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आल्याने सरकारी यंत्रणांच्या विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात वर्दळ दिसत होती. सुतार काम करणाºयांनाही सुट देण्यात आलेली असली तरी, त्यांना आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्याची हार्डवेअरची दुकाने बंद असल्याने त्यांचीही निराशा झाली.४९ नागरिकांना बाधाराज्यासह रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. रायगडमध्ये १९ एप्रिलपर्यंत ४९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रायगड रायगड जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस