शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

coronavirus: रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे १६८ तासांत ३७ बळी, आतापर्यंत १७१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 23:51 IST

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज तीनअंकी संख्येने वाढते आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ७ जुलै अखेर ५ हजार ८३४ वर गेली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १६८ तासांत कोरोनाने ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २ ते ७ जुलै या कालावधीत हे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. यापैकी १४ मृत्यू हे पनवेल तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १७१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज तीनअंकी संख्येने वाढते आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ७ जुलै अखेर ५ हजार ८३४ वर गेली आहे. यापैकी ३ हजार ३०४ रुग्ण बरे झालेत. २ हजार ३५९ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १७१ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५७ टक्के आहे.चिंतानजक बाब म्हणजे, जुलै महिना सुरू झाल्यापासून गेल्या सहा दिवसांत ३७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. २ ते ७ जुलैदरम्यान हे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.आठवडाभराची आकडेवारी१ जुलै रोजी एकही मृत्यू झाला नव्हता. २ जुलै ६ रु ग्ण दगावले होते. ३ जुलै ४ तर ४ जुलै रोजी ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ५ जुलै रोजी ५ जणांचा कोरोनाने बळी घेतला. तर ६ जुलै रोजी १२ जणांचा मृत्यू झाला. ७ जुलै रोजी ५ जणांची कोरोनाविरु द्धची लढाई अपयशी ठरली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड