शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जिल्हाधिकारी कार्यालयात आढळले कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 00:46 IST

निर्जंतुकीकरणासाठी दोन दिवस काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्हाधिकारी कार्यालयात दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत सर्वत्र निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय ३० आणि ३१ जुलै रोजी बंद राहणार आहे.

सद्य:स्थितीत रायगड जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. तपासणी अहवालात जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आपलेच सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कार्यालयातच भीतीचे वातावरण होते. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांना कोणताही त्रास नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाºया नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ३० आणि ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले.३ आॅगस्टला कामकाज सुरूच्१ आणि २ आॅगस्ट रोजी सरकारी सुट्टी असल्याने आता थेट ३ आॅगस्टपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय नियमितपणे सुरू होणार आहे. या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व दालने, शाखा, परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस