शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

इंटरनेट सेवेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 23:46 IST

बीएसएनएलच्या दूरध्वनी केंद्राला गेले अनेक महिने घरमालकाने भाडे थकल्याने कुलूप घातले आहे. त्यामुळे दूरध्वनी केंद्रातील बिघाड दुरुस्त करणे शक्य नाही.

रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील चौल व रेवदंडा येथील दोन डाकघर कार्यालये, चार राष्ट्रीयकृत बँका,जिल्हा मध्यवर्ती बँक, पतसंस्था, सहकारी बँक अशा सर्वच ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट सेवा असून ही सेवा गेले दोन आठवडे बंद असल्याने वरील ठिकाणी आर्थिक व्यवहार करण्यासाठी येत असलेल्या ग्राहकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. आता येथील ग्रामस्थांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाकडे साकडे घातले आहे.येथील बीएसएनएलच्या दूरध्वनी केंद्राला गेले अनेक महिने घरमालकाने भाडे थकल्याने कुलूप घातले आहे. त्यामुळे दूरध्वनी केंद्रातील बिघाड दुरुस्त करणे शक्य नाही. या दूरध्वनी केंद्रात सुमारे ५५० ग्राहक व ब्रॉडबॅण्ड सेवा घेणारे ग्राहक असले तरी या सर्वांना शोभेची वस्तू म्हणूनच पहावे लागत आहे. या बंद पडलेल्या इंटरनेट सेवेचा गॅस बुकिंग, डाकघरातले व्यवहार, विद्युत देयके, निवृत्तधारकांचे निवृत्तीवेतन, ग्रामपंचायती कामे, एटीएम सेवा विस्कळीत झाली असून लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. या होत असलेल्या त्रासाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना विधानपरिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी पत्र देऊन चौल-रेवदंडा परिसरातील ही समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Internetइंटरनेट