शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

स्वच्छतेतून समृद्धी निश्चित- डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 07:13 IST

अस्वच्छता दूर करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून ती वैयक्तिक मानून स्वच्छता केल्यास सर्वात मोठा फायदा आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास होईल व देश समृद्ध होईल.

रेवदंडा : आपला देश खरोखरच सुजलाम, सुफलाम होण्यासाठी स्वच्छतेतूनच समृद्धता निश्चित येते, यासाठी अस्वच्छता दूर करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून ती वैयक्तिक मानून स्वच्छता केल्यास सर्वात मोठा फायदा आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास होईल व देश समृद्ध होईल.प्रथम दर्शनी अनेकांना हे विचार पटणार नाहीत; परंतु शांतपणे खोलवर जाऊन विचार केल्यास स्वच्छता ही समृद्धीकडे नेणारी असल्याचे लक्षात येईल, असे मार्गदर्शक विचार ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची जंयती व निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत रेवदंडा परिसरात श्रीसदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. त्याप्रसंगी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी बोलत होते. या स्वच्छता मोहिमेत गावातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ता, बसस्थानक, विविध नाके चकाचक करण्यात आले.। डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे विविध उपक्रमडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत सातत्याने समाजोपयोगी उपक्र म राज्यभर राबवले जातात, त्यामध्ये प्रामुख्याने वृक्षलागवड आणि संवर्धन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, दाखले वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांना मदत, उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर, जनजागृती शिबिर, पाणपोई, आपद्ग्रस्तांना मदत यासारखे अनेक उपक्र म राबवले जातात.गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठानमार्फत देशभरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. त्यांच्या या महान कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत त्यांनी ज्येष्ठ निरु पणकार डॉ. आप्पासाहेब तथा दत्तात्रेय धर्माधिकारी यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली. देशभरातील सर्वच स्तरातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत आपापले योगदान दिले. त्यामुळेच स्वच्छ भारत अभियानाला योग्य दिशा मिळाली आणि स्वच्छ भारत अभियान यशस्वी झाले.