शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

स्वच्छतेतून समृद्धी निश्चित- डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 07:13 IST

अस्वच्छता दूर करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून ती वैयक्तिक मानून स्वच्छता केल्यास सर्वात मोठा फायदा आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास होईल व देश समृद्ध होईल.

रेवदंडा : आपला देश खरोखरच सुजलाम, सुफलाम होण्यासाठी स्वच्छतेतूनच समृद्धता निश्चित येते, यासाठी अस्वच्छता दूर करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून ती वैयक्तिक मानून स्वच्छता केल्यास सर्वात मोठा फायदा आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास होईल व देश समृद्ध होईल.प्रथम दर्शनी अनेकांना हे विचार पटणार नाहीत; परंतु शांतपणे खोलवर जाऊन विचार केल्यास स्वच्छता ही समृद्धीकडे नेणारी असल्याचे लक्षात येईल, असे मार्गदर्शक विचार ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची जंयती व निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत रेवदंडा परिसरात श्रीसदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. त्याप्रसंगी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी बोलत होते. या स्वच्छता मोहिमेत गावातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ता, बसस्थानक, विविध नाके चकाचक करण्यात आले.। डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे विविध उपक्रमडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत सातत्याने समाजोपयोगी उपक्र म राज्यभर राबवले जातात, त्यामध्ये प्रामुख्याने वृक्षलागवड आणि संवर्धन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, दाखले वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांना मदत, उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर, जनजागृती शिबिर, पाणपोई, आपद्ग्रस्तांना मदत यासारखे अनेक उपक्र म राबवले जातात.गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठानमार्फत देशभरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. त्यांच्या या महान कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत त्यांनी ज्येष्ठ निरु पणकार डॉ. आप्पासाहेब तथा दत्तात्रेय धर्माधिकारी यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली. देशभरातील सर्वच स्तरातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत आपापले योगदान दिले. त्यामुळेच स्वच्छ भारत अभियानाला योग्य दिशा मिळाली आणि स्वच्छ भारत अभियान यशस्वी झाले.