शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुंबई-पुणे महामार्गावर कारला ट्रकची धडक, अपघातात एक ठार; पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 06:15 IST

बेदरकारपणे वाहन चालविण्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मारुती ओमनी व ट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार, तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अलिबाग : बेदरकारपणे वाहन चालविण्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मारुती ओमनी व ट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार, तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास मारु ती ओमनी (एमएच-१२/पीएच-४४०५) पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेने जात असताना, खोपोलीजवळच्या आडोशी गावाजवळ ट्रकने पाठीमागून ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात, आनंद बाबू शिंदे (२२, रा. भोसलेवाडी-पुणे) यांचा मृत्यू झाला, तर ओमनी कार चालकासह नितीन नामदेव शिंदे, राज शंकर डोके, सलमान निजाम सय्यद, सचिन प्रभाकर कांबळे (सर्व रा. भोसलेवाडी-पुणे), हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालयात औषधोपचार चालू आहेत. अपघात प्रकरणी खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गोवा राष्ट्रीय महामार्गावर कारला अपघात, सहा जखमीशुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळच्या कशेणे गावच्या हद्दीत एसटी बस (एमएच-०६/एडब्ल्यू-६२६५)वर मुंबईकडून येणारी आल्टो कार (एमएच-४६/एएल-५५९५) आदळल्याने झालेल्या अपघातात, कारचालकासह ममता श्रीकांत चांदोरकर, स्वर श्रीकांत चांदोरकर, राधाकृष्ण अय्यर, ज्योती राधाकृष्ण अय्यर, अरु ण राधाकृष्ण अय्यर हे सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रु ग्णालय व अन्य खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. माणगाव पोलिसांनी या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकल अपघात; एक जखमीमुंबई-गोवा हायवेने जात असताना, महाडजवळच्या केंबुर्ली गावाजवळ रस्त्यावरील वाळूमिश्रित खडीवरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. त्यांच्यावर महाड ग्रामीण रु ग्णालयात औषधोपचार चालू आहेत. याबाबत महाड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू