शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

काळ आला होता पण, वेळ आली नव्हती; बस दरीत कोसळली, नवी मुंबईचे ४५ प्रवासी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 05:49 IST

सुदैवाने बसमधील सर्वजण सुखरूप बाहेर पडले. बसमध्ये चालकासह ४५ जण होते.

महाड :  नवी मुंबईतील ऐरोली येथून रायगड दर्शनासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या बसला परतीच्या मार्गावर असताना अपघात झाला. बस एका अवघड वळणार ७० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने बसमधील सर्वजण सुखरूप बाहेर पडले. बसमध्ये चालकासह ४५ जण होते.

रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रायगडापासून काही अंतरावर असलेल्या कोणझर गाव हद्दीत हा अपघात झाला. घटनास्थळी पोलिस प्रशासनासह रुग्णवाहिका तसेच रेस्क्यू पथक दाखल झाले होते. ऐरोली येथून स्वामी समर्थ ट्रॅव्हलच्या बसने हे सर्वजण रविवारी सकाळी किल्ले रायगडावर आले होते. गड पाहून आल्यावर ते रायगडच्या पायथ्यावरून बसने परत निघाले होते.

महाड तालुक्यातील कोंझर घाटामध्ये एका अवघड वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस सुमारे ७० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. प्रवाशांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. काहीजण किरकोळ जखमी आहेत. अपघात झाल्याचे समजताच कोंझर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

टॅग्स :Accidentअपघात