शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

श्रीवर्धनमधील दिवेआगरचा समुद्रकिनारा झाला स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:40 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अनंत चतुर्दशीला समुद्रकिनारी दिवेआगर व बोर्लीपंचतन शहरातील हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन केले गेले. त्यावेळी गणेशमूर्तींबरोबरच निर्माल्य, सजावटीचे साहित्य समुद्रात सोडण्यात आल्याने किनारे अस्वच्छ झाले होते. शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने समुद्रकिनाऱ्यावरील निर्माल्य तसेच साचलेले प्लॅस्टिक व अन्य कचरा उचलण्यात आला. तसेच लाटांमुळे किनाºयावर वाहत आलेल्या मूर्तींचे पुन:विसर्जन करण्यात आले.म्हसळा व श्रीवर्धनमधील शिवशंभू प्रतिष्ठान संघटनेच्या सभासदांकडून महिन्यातून दोन वेळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाते. यावेळी पर्यावरणास हानिकारक असलेले प्लॅस्टिक, थर्माकोल, निर्माल्य व उत्सव प्रसंगी वापरण्यात आलेल्या अनेक टाकाऊ वस्तू जमा करून त्याची विल्हेवाट लावली गेली.