शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

देवकुंड धबधब्यावरील बंदी उठली, पर्यटन बहरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:08 IST

पर्यटन बहरणार : स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण

माणगाव : भिरा येथील देवकुंड धबधबा व एक किलोमीटर परिसरात प्रांताधिकाऱ्यांनी २१ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत पर्यटकांना येण्यास मनाई आदेश काढला होता. परंतु आता पर्यटनासाठी हे स्थळ खुले करण्यात आले आहे. माणगाव तालुक्यातील भिरा गावच्या हद्दीतील देवकुंड धबधबा हा पावसाळ्यात पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण होत आहे. मात्र तेथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने हा धबधबा सुरक्षीत नाही.

२०१७ च्या पावसळ्यात येथे चार पर्यटक वाहून गेले होते तर ५५ पर्यटक नदीपात्रात अडकले होते. सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्याच्या कालावधीत जिवीत आणि मालमत्ता हानी होऊ नये तसेच सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आले होते. आता ही मुदत १ नोव्हेंबरला संपल्याने देवकुंड पर्यटकांसाठी खुले केले आहे. डोंगरमाथ्यावर अजूनही परतीचा पाऊस पडत असल्याने देवकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक आतूर झाले आहेत. पाऊस संपला तरी हा धबधबा वर्षभर चालू राहतो यामुळे वर्षभर पर्यटकांची येथे गर्दी असते. स्थानिक गाईड, खानावळ, हॉटेल बंद पडले होते , परंतु पुन्हा हे व्यवसाय चालू होणार असल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस