शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Arnab Goswami: अर्णब गाेस्वामी प्रकरणी २३ नाेव्हेंबरला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 06:56 IST

आराेपींना पाेलीस काेठडी देण्यात यावी तसेच आराेपीला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारपक्षाने केला हाेता.

रायगड : अर्णब गाेस्वामी यांना सर्वाेच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या निकालाची सुस्पष्ट प्रत प्राप्त हाेत नाही ताेपर्यंत गाेस्वामी यांच्या जिल्हा सत्र न्यायालयातील पुनर्निरीक्षण अर्जावर आणि अन्य आराेपींच्या जामीन अर्जावर निकाल देऊ नये, अशी विनंती आराेपींच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयाला केली.  त्यानुसार न्यायालयाने निकाल राखून ठेवत यावर २३ नाेव्हेंबर तारीख दिली आहे, अशी माहिती  जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.

वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांच्यासह फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना रायगड पाेलिसांनी ४ नाेव्हेंबर राेजी अटक केली हाेती. अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी आराेपींना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी दिली हाेती. याविराेधात रायगड पाेलीस आणि सरकारने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली हाेती. 

आराेपींना पाेलीस काेठडी देण्यात यावी तसेच आराेपीला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारपक्षाने केला हाेता. त्यानंतर गाेस्वामी यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले हाेते, मात्र गाेस्वामी यांना तेथील दरवाजे बंद झाले हाेते.  गाेस्वामी यांनी थेट सर्वाेच्च न्यायालयात धाव घेत हंगामी जामीन मिळवला हाेता. गाेस्वामी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे, तर फिराेज शेख आणि नितेश सारडा यांनी जामिनासाठी दाखल केलेला अर्ज कायम ठेवला आहे. त्यावर २३ नाेव्हेंबर राेजी सुनावणी हाेणार आहे

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामी