शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Arnab Goswami: अर्णब गाेस्वामी प्रकरणी २३ नाेव्हेंबरला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 06:56 IST

आराेपींना पाेलीस काेठडी देण्यात यावी तसेच आराेपीला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारपक्षाने केला हाेता.

रायगड : अर्णब गाेस्वामी यांना सर्वाेच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या निकालाची सुस्पष्ट प्रत प्राप्त हाेत नाही ताेपर्यंत गाेस्वामी यांच्या जिल्हा सत्र न्यायालयातील पुनर्निरीक्षण अर्जावर आणि अन्य आराेपींच्या जामीन अर्जावर निकाल देऊ नये, अशी विनंती आराेपींच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयाला केली.  त्यानुसार न्यायालयाने निकाल राखून ठेवत यावर २३ नाेव्हेंबर तारीख दिली आहे, अशी माहिती  जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.

वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांच्यासह फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना रायगड पाेलिसांनी ४ नाेव्हेंबर राेजी अटक केली हाेती. अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी आराेपींना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी दिली हाेती. याविराेधात रायगड पाेलीस आणि सरकारने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली हाेती. 

आराेपींना पाेलीस काेठडी देण्यात यावी तसेच आराेपीला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारपक्षाने केला हाेता. त्यानंतर गाेस्वामी यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले हाेते, मात्र गाेस्वामी यांना तेथील दरवाजे बंद झाले हाेते.  गाेस्वामी यांनी थेट सर्वाेच्च न्यायालयात धाव घेत हंगामी जामीन मिळवला हाेता. गाेस्वामी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे, तर फिराेज शेख आणि नितेश सारडा यांनी जामिनासाठी दाखल केलेला अर्ज कायम ठेवला आहे. त्यावर २३ नाेव्हेंबर राेजी सुनावणी हाेणार आहे

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामी