शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जेएनपीटीत परप्रांतीय कामगार भरतीविरोधात याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 04:31 IST

न्यू मरिन मेरिटाइम जनरल कामगार संघटनेकडून उच्च न्यायालयात

उरण : जेएनपीटी बंदराअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरात (सिंगापूर पोर्ट) स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून करण्यात आलेल्या परप्रांतीय कामगार भरतीविरोधात न्यू मरिन मेरिटाइम जनरल कामगार संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायासाठी सदर बंदराविरोधात १७ महिलांनी मंगळवारपासून सुरू केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतानाच आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कामगार नेते महेंद्र घरत यांनी दिला. महिलांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आज विविध राजकीय पुढारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

या वेळी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी येथील स्वार्थी राजकीय पुढाºयांनी चालविलेल्या कारभारावर घणाघाती टीका केली. जेएनपीटी बंदर परिसरात झालेल्या सिंगापूर पोर्टसारख्या प्रकल्पांमध्ये स्वत:च्या स्वार्थासाठी उरण तालुक्यातील राजकीय पुढाºयांनी हुजरेगिरी सुरू केल्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवायचा असेल तर या राजकीय पुढाºयांनी आपली वतनदारी बंद करायला हवी, नाहीतर जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला तर त्यात या पुढाºयांच्या वतनदाºया उद्ध्वस्त होतील, असा इशारा उरण संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी या वेळी दिला. नव्याने सुरू झालेल्या सिंगापूर पोर्टमध्ये फक्त ५२ प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना नोकºया देण्यात आल्या. हा भूमिपुत्रांचा नोकºयांचा आलेख चढण्याऐवजी उतरता झाला याला कारण येथील राजकीय पुढाºयांची हुजरेगिरी असल्याचे गोपाळ पाटील यांनी स्पष्ट केले. नव्याने सुरू झालेल्या सिंगापूर पोर्टमध्ये फक्त ५२ प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना नोकºया देण्यात आल्या. हा भूमिपुत्रांचा नोकºयांचा आलेख चढण्याऐवजी उतरता झाला याला कारण राजकीय पुढाºयांची हुजरेगिरी असल्याचे गोपाळ पाटील यांनी स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या नावाने मोर्चे काढायचे आणि प्रकल्पग्रस्तांना वाºयावर सोडून त्या प्रकल्पाकडून कॉट्रॅक्टस मिळवायची असे केल्याने सिंगापूर पोर्टसारखे प्रकल्प स्थानिक भूमिपुत्रांना नोकºया देत नाहीत. आज पात्रता असूनही सुशिक्षित तरुणींना उपोषणाला बसावे लागते हे उरणच्या लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याची टीका गोपाळ पाटील यांनी केली.

टॅग्स :agitationआंदोलनRaigadरायगड