शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गाढी नदीतील ५०० टन गाळ काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:13 IST

चिंचपाडा परिसरातील रहिवाशांना दिलासा : अतिवृष्टीत किनाऱ्यालगतच्या गावांना धोका

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल परिसरातून वाहणाºया गाढी नदीतील गाळ काढण्यात येत आहे. चिंचपाडा परिसरात गेल्या १५ दिवसांत जेसीबीच्या साहाय्याने नदीतील ५०० टन गाळ काढण्यात आला. पावसाळ्यात नदीपात्रातील पाणी आजूबाजूच्या गावांत शिरू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यामुळे चिंचपाडा येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

पनवेल तालुक्यातून कासाडी, गाढी, काळुंद्रे आणि पाताळगंगा या चार नद्या वाहतात. या नद्यांपैकी गाढी नदी महत्त्वाची मानली जाते. माथेरानच्या डोंगरातून उगम पावणाºया नदीकिनारी ग्रामीण तसेच शहरी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. माथेरानमध्ये पडलेला पावसाचे सर्वच पाणी गाढी नदीला मिळते. अनेकदा अतिवृष्टीमुळे नदी धोक्याची पातळी ओलांडते. लोकवस्ती जवळच असल्याने नदीपात्रात अतिक्रमण तसेच कचरा, डेब्रिज मोठ्या प्रमाणात टाकले जाते. त्यामुळे नदीपात्र लहान झाले आहे. त्यामुळे थोड्या पावसानेही किनाºयालगतच्य गावांत पाणी शिरते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जेएनपीटी महामार्गाच्या रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी गाढी नदीवरही पूल बांधण्यात आला आहे. नदीतील गाळ काढण्यात येत आहे. यासाठी अशोका ठेकेदार कंपनीकडून काम केले जात आहे.च्पंधरा दिवसांत गाढी नदीतून जेसीबीच्या साहाय्याने ५०० पेक्षा जास्त टन गाळ काढण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.च्गाळ काढल्याने नदीपात्र मोठे झाले आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी बाहेर ओसंडून जवळ असलेल्या गावात पाणी शिरण्याची भीती कमी झाली आहे.