शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

शारीरिक हत्येविना व्यक्तींना संपवण्याचे काम सुरू - पालेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 05:11 IST

व्यक्तीमधील मूलभूत बाबी काढून निर्जीव सांगाडे तयार करण्याचे तंत्र आज वापरले जात आहे.

पुणे : व्यक्तीमधील मूलभूत बाबी काढून निर्जीव सांगाडे तयार करण्याचे तंत्र आज वापरले जात आहे. दहशतीचा वापर करून शारीरिक हत्या न करताही व्यक्तींना संपवले जात आहे. सामाजिक एकात्मतेचे विचार, बहुसमावेशक रचनेला आव्हान देणारे विषारी बाण रोखण्यासाठी अभेद्य भिंत उभी करण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल, असे मत ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी येथे व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, मुस्लीम सत्यशोधक मंडळ, हमीद दलवाई स्टडी सर्कल यांच्या वतीने ‘सामाजिक एकात्मता’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र झाले. राष्ट्रीय एकात्मता समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, लेखक संजय पवार, डॉ. शमसुद्दीन तांबोळी, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. धनजंय लोखंडे, डॉ. सतीश शिरसाट आदी उपस्थित होते.तोडा फोडा नितीतून दहशत निर्माण केली जात आहे. त्यातून भंपक माणसांच्या बेगडी प्रतिमांचा उत्सवी प्रचार करण्यात आला. सनदी अधिकारी आणि व्यवस्थापकीय कारभाºयांना हाताशी घेऊन सामाजिक, नागरी मुद्यांवर नवी धोरणे, कायदे बनवले जाऊ लागले आहे. वरकरणी त्याचे स्वरुप अराजकीय असते, परंतु त्यांची प्रेरणा मात्र राजकीय असते, असे पालेकर म्हणाले.