शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

एमपीएससी मध्ये निवड झालेल्या मुलांचा नियुक्त्या झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन : गोपीचंद पडळकरांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 12:28 IST

सरकारचं दुटप्पी धोरण पडळकर यांचा आरोप. ४०० परीक्षार्थींची नियुक्ती रखडली.

एमपीएस्सी मध्ये निवड होउनही नियुक्ती न झालेल्यांना लवकर सेवेत सामावून घेतले नाही तर आंदोलन करु असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. पुण्यात आज एमपीएस्सीची नियुक्ती रखडलेल्या मुलांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पडळकर बोलत होते. 

२०१९ मध्ये परिक्षा होवुन निवड प्रक्रिया झालेल्या ४०० हून अधिक मुलांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. या विद्यार्थ्यांपैकी काहींवर शेतमजुरी करुन गुजराण करण्याची वेळ आली आहे. नियुक्त्या कधी होणार याचे स्पष्टीकरण दिले जात नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेत आज आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

 

यावेळी उपस्थित असलेल्या गोपिचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला या प्रश्नावर धारेवर धरले आहे. पडळकर म्हणाले “ फडणवीस यांच्या काळात अधिकाऱ्यांची सर्वात मोठी भरती झाली. मराठा समाज आरक्षणात सरकार गंभीर नाही, त्यामुळे त्यांनी घोळ करून ठेवला 

9 डिसेंबरला खंडपीठाने सांगूनही यांनी नियुक्ती केल्या नाही.” 

 

रात्रंदिवस काम करणाऱ्या मुलांनी यश मिळवलं, सगळं मराठी गावगाड्यातली मुलं आहेत त्यांना नियुक्तीपत्र द्यावी अशी मागणी पडळकरांनी केली. या प्रक्रियेत 79 मराठा मुलं सर्वसाधारण मधून सिलेक्ट झालीत त्यांच्यावर अन्याय का असा सवाल विचारत पडळकर म्हणाले “ इतर वर्गातील मुलांवर अन्याय का? सरकारकडे मागणी करतो, इथे विद्यार्थी येणार होते,पण इथे दबावाचं वातावरण दिसतंय.मुलांचं भविष्य वाया घालवू नका, भावी अधिकारी आहेत.” 

 

पोलिस दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले “ महाराष्ट्र सरकार पोलिसांना पुढे करतंय, परवाचे आंदोलनही पोलिसांनी मोडीत काढले.।सरकारला पोलिसांच्या माध्यमातून दबाव आणायचा आहे.” 

 

जर नियुक्त्या दिल्या नाहीत तर मुंबईत आंदोलन करू असा इशारा ही त्यांनी दिला. 

 

सरकारने विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आणू नये, स्टाफ कमी असल्याचं म्हणता आणि नियुक्ती पत्र देत नाहीत हा विरोधाभास कसा काय असा सवाल देखील पडळकरांनी उपस्थित केला

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPuneपुणेEducationशिक्षणGopichand Padalkarगोपीचंद पडळकरexamपरीक्षा