शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तेथे येऊन पोलीस तरी काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 03:25 IST

पोलिसांचे उद्धट वर्तन : नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या ज्येष्ठाला वाईट अनुभव

दिघी : दिघीजवळील मोकळ्या जागेत मद्यपींचा अड्डा भरलेला...नशेत तर्र झालेले, येणाºया जाणाºयांना शिव्या देत होते. त्यामुळे एका सजग नागरिकाने १०० नंबरवर फोन करून पोलिसांना हा प्रकार कळविण्याची तसदी घेतली. सामाजिक स्वास्थ्यास बाधा पोहोचविणारा हा प्रकार रोखण्याच्या उद्देशाने पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या सजग नागरिकाच्या वाट्याला अत्यंत कटू अनुभव आला. तेथे येऊन पोलीस तरी काय करणार? पोलीस एक दिवस कारवाई करतील, काही कालावधीतच पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती असेल, असा उपदेशाचे डोस पोलीसांकडून मिळाल्याने तक्रारदार आश्चर्यचकीत झाला.दिघीतील एका सोसायटीच्या अवारात सदस्यांमध्ये वादंग झाले. त्याचे पर्यावसान हाणामारीत होत असल्याचे लक्षात येताच १०० नंबरवर फोन लावला. कंट्रोल रूमचा नंबर देण्यात आला. कंट्रोल रूमला फोन केला असता तेथील अधिकाºयाने आॅनलाइन तक्रार देण्यास सांगितले. त्यांच्या टोलवा टोलवीमुळे तक्रारदार संभ्रमात पडला. शेवटी आॅनलाइन तक्रार नोंदविणे त्यास भाग पडले. ई-मेल वर पोच पावतीसुद्धा आली. थोडी हुशारी दाखवून तक्रारदाराने ‘आपले सरकार’ पोर्टलवर ही तक्रार नोंदवली. त्यावर कोणत्याही पोलीस अधिकाºयाकडून प्रतिक्रिया आली नाही. या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी प्राप्त झालेल्या ई-मेल वर रिप्लाय केला असता, पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पोलीस अधिकाºयाची भेट घ्या, असा संदेश त्यांना मोबाइलवर मिळाला.आॅनलाइन तक्रार देऊन सुशिक्षित असल्याचा फायदा उठवत आहात, असे खडे बोल तक्रारदार महेश यांना एका पोलीस अधिकाºयाने सुनावले. आपले सरकार पोर्टलवर दाखल केलेली तक्रार मागे घ्या, अशी तंबीही त्या अधिकाºयाने तक्रारदारास दिली. उद्धट भाषा वापरीत तक्रारदारास दिघी पोलीस चौकीत बोलावले. दुसºया दिवशी दिघी पोलीस चौकीत गेले असता, महत्त्वाची बैठक असल्याने भेटता येणार नाही, असे कारण सांगून अधिकारी निघून गेले. त्यामुळे दिघी पोलीस चौकीत तक्रार देण्यास नागरिक धजावत नसल्याची परिस्थिती आहे.

टॅग्स :Policeपोलिस