शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

कोरोना नंतरचे आयुष्य कसे असणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर ...

पुणे : कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. पुन्हा कोरोनाचे संकट वाढू लागल्याने सर्वच क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. हे संकट पूर्णपणे कधी जाईल ? यातून बाहेर पडण्यासाठी नेमके काय करावे. हे सगळं कधी संपणार? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार? या व अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार फक्त लोकमत'' च्या व्यासपीठावर.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे समज गैरसमज पसरले आहेत. कोरोना नंतरचं जग कसे असणार, या माहामारीमुळे आजच्या पिढीचा मानसिक, शाररिक, यावर झालेला परिणाम तसेच पुढील काळात सोसावे लागणारे परिणाम याची चिंता सर्वांनाच लागली आहे. तसेच ऑनलाईन जगतामुळे लहानमुलांचे बालपण हरवले आहे. प्रत्येक्ष जीवनापासून ऑनलाईनच्या आभासी जगात जगावे लागल्यामुळे मुलांवर झालेला परिणाम. या सर्व प्रश्नांची उत्तरे बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिसिएशनचे संस्थापक व पुणे कर्करोग संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे व प्रसिद्ध बाल विशेषज्ञ डॉ. संपदा तांबोळकर सोबत विशेष सत्रातून मिळणार आहेत. तसेच पॉझिटीव्ह रुग्णांना हाताळण्याचे प्रसंग ऐकायला मिळणार आहेत.

कोरोना काळ, अनुभव आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी लाईव्ह मंगळवार दिनांक २३ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता फक्त लोकमत इव्हेंटफुल पेजवर.