शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

इंदापूरसाठी कालव्यातून आज पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:31 IST

पुणे : दांडेकर पूलाजवळ कालवा फुटल्याची घटना घडल्यामुळे सुमारे पंधरा दिवसांहून अधिक कालावधीपासून इंदापूरला सोडण्यात आलेले पाणी बंद होते. ...

पुणे : दांडेकर पूलाजवळ कालवा फुटल्याची घटना घडल्यामुळे सुमारे पंधरा दिवसांहून अधिक कालावधीपासून इंदापूरला सोडण्यात आलेले पाणी बंद होते. मात्र, सोमवारी पुन्हा इंदापूरलापाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे इंदापूरसह इतर भागातील शेतकऱ्यांच्या पिकांसाठी व नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

सुमारे दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच खडकवासला धरणातून इंदापूरसाठी सोडण्यात आलेले पाणी कालवा फुटल्यामुळे बंद करण्यात आले.मात्र,जलसंपदा विभागाकडून १५ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत इंदापूरला खडकवासला धरणातून आवर्तन सोडले जाणार आहे.

पावसाने दडी मारल्याने खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत चालला आहे.गेल्या वर्षी खडकवासला धरण प्रकल्पात १४ आॅक्टोबर २0१७ रोजी २७.४४ टीएमसी पाणीसाठा होता. मात्र, यंदा १४ आॅक्टोबर २0१८ रोजी धरण प्रकल्पात २५.४४ एवढा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणी