शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बारामती ते मुंबई पायी प्रवास : एसटी कामगाराचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:24 IST

एक लाख कामगारांच्या कुटुंबांचा एक प्रतिनिधी म्हणून मी रजा घेऊन बारामती ते मुंबई हा २८२ किमी प्रवासाला ‘एकला चलो रे’चा निर्णय घेऊन निघालो आहे.

ठळक मुद्दे२९ तारखेला वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट प्रलंबित वेतनवाढीची मागणी प्रलंबित वेतनवाढीची मागणी

जेजुरी : बारामती एसटी आगारातील कर्मचारी मोहन चावरे हे बारामती ते मुंबई वर्षा बंगला पायी प्रवास करून कामगारांच्या प्रलंबित वेतनवाढीची मागणी करणार आहेत. गेल्या २४ महिन्यांपासून शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा करार रखडवला आहे. वारंवार मागण्या करूनही केवळ आश्वासनच मिळत असल्याने शेवटी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेऊन बारामती एसटी आगारातील प्रमुख कारागीर मोहन दिगंबर चावरे यांनी कालपासून बारामती ते मुंबई वर्षा बंगला पायी जाण्याचा निर्णय घेतला. आपण एसटीत ३२ वर्षे नोकरी करतो आहोत. माझ्यासाठी मी काहीही मागणार नाही, मात्र  एसटी आमची आई आहे. तिचे नुकसान नको! तसेच कर्मचाऱ्यांचेही नुकसान नको, म्हणून आठ दिवसांच्या प्रवासात जे कर्मचारी माझ्या आंदोलनात सहभागी होतील त्यांनाही आपण बरोबर घेणार आहे, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. २९ तारखेला वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कामगारांची गाऱ्हाणे मांडणार आहे. वेतनवाढ करण्याची आग्रही मागणी असणार आहे. चावरे हे एसटी कर्मचारी मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत. मात्र राजकारणातून प्रश्न सुटणार नाहीत, असेही त्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस