शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वेलवळी गावाचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डेहणे : जिल्ह्याचे शेवटचे टोक व घाटमाथ्यावरील शेवटचे गाव असलेल्या वेलवळी (ता. खेड) गावाचा अतिवृष्टीमुळे जगाशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डेहणे : जिल्ह्याचे शेवटचे टोक व घाटमाथ्यावरील शेवटचे गाव असलेल्या वेलवळी (ता. खेड) गावाचा अतिवृष्टीमुळे जगाशी संपर्क तुटला आहे. येथील तीस ते चाळीस कुटुंबांची दळणवळणाची सोय नसल्याने उपासमार होऊ नये, यासाठी तातडीने रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

भोरगिरी परिसरातील डोंगरावर असलेले वेलवळी गाव भीमा नदीच्या पलीकडे असल्याने या गावात कुठलाही विकासाचा मागमूसही नाही. विज नाही, पाण्याची सोय नाही, शाळा नाही, आरोग्य केंद्राचा कुणी कर्मचारी फिरकत नाही, अशा परिस्थित गावकरी दळणवळणासाठी या एकमेव रस्त्यावर अवलंबून असतात. विशेष म्हणजे हा रस्ता पायथ्याशी संपतो. तेथुन पुढे एक तास पायपीट करत डोंगर चढुन गावात पोहोचता येते. अतिवृष्टीमुळे चिखल व पूर यामुळे ही आदिवासी वस्ती संकटात सापडली आहे. या गावाला तातडीने प्रशासनाने मदत करावी अशी, मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे यांनी केली आहे. पुलाच्या भरावाचे काम तातडीने न झाल्यास ऐन पावसाळ्यात अन्न धान्या बरोबर आरोग्याच्या मोठा प्रश्न वेलवळीकरांपुढे आहे.

फोटो : वेलवळी (ता. खेड) येथील भीमा नदीला जोडणाऱ्या रस्तावरचा पुलाचा वाहून गेलेला भराव.