शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विजयस्तंभाला भेट देण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 19:26 IST

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे येतात लाखो नागरिक

ठळक मुद्देकोरेगाव-भीमा परिसराला भेट देऊन कामांची केली पाहणीया काळात अहमदनगर येथून येणारी वाहतूक वळविण्यात येणार वाहतूक समस्यांचा घेतला आढावा

पुणे : पेरणे फाटा येथील विजय स्तंभाला १ जानेवारी रोजी भेट देणाऱ्या व्यक्तींनी येथे येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. तसेच, या काळात अहमदनगर येथून येणारी वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे लाखो नागरिक येतात. त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी राम आणि पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी केली. तसेच, ग्रामस्थांसमवेत नियोजन कामांचा आढावा घेतला. प्रशासनाच्या सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.‘अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक भूमिका आहे. सर्व संबंधितांच्या  गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत. आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा यांचे नियोजन उत्तम पद्धतीने करण्यात येत आहे. गतवर्षी विजयस्तंभ कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. यावर्षी देखील त्याच धर्तीवर नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी समाज माध्यमांवर समाजविघातक संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले.पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, समाज माध्यमांवर पोलीस यंत्रणा विशेष लक्ष ठेवणार आहे. सर्वांच्या सहकार्याने अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडेल. -------------वाहतूक समस्यांचा घेतला आढावावाघोली येथील सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याची सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली. तसेच, पुणे-अहमदनगर मार्गावरील कामांची पाहणीही त्यांनी केली. रखडलेली कामा मुदतीत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आमदार अशोक पवार, सरपंच वसुंधरा उबाळे, पीएमआरडीएचे नगररचनाकार विवेक खरवडकर या वेळी उपस्थित होते. ग्रामस्थांनीही बायपास, कचरा आणि वाहतुकीच्या संदर्भात भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती दिली. --------

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारNavalkishor Ramनवलकिशोर रामTrafficवाहतूक कोंडी