शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

खेड-शिवापूर टोलनाक्यावर टोलमुक्ती आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:32 IST

भोर, वेल्ह्यातील नागरिकांना खेड शिवापूर येथील टोल माफ झालाच पाहिजे, याकरिता भोर वेल्हा काँग्रेसच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले. स्थानिकांना ओळखपत्राच्या आधारे त्यांच्याकडून टोल घेऊ नये. त्याकरिता त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, याकरिता हे आंदोलन करण्यात आले.

नसरापूर : भोर, वेल्ह्यातील नागरिकांना खेड शिवापूर येथील टोल माफ झालाच पाहिजे, याकरिता भोर वेल्हा काँग्रेसच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले. स्थानिकांना ओळखपत्राच्या आधारे त्यांच्याकडून टोल घेऊ नये. त्याकरिता त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, याकरिता हे आंदोलन करण्यात आले.या वेळी टोल प्रशासनाने टोलच्या वरिष्ठांशी चर्चा करून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊ, असे सुचवून निर्णय होईपर्यंत जसे चालू आहे तसे चालू राहील, असे सांगून हे आंदोलन थांबवावे, अशी विनंती केली. सकाळी ११ पासून सुरू असलेले आंदोलन सायंकाळी सव्वासात वाजेपर्यंत सुरू होते. या वेळी टोल प्रशासनाकडून टोलवरून टोल सुरक्षेच्या कारणास्तव थोड्या वाहनांना मोफत सोडण्यात येत होते. भोर, वेल्ह्यातील स्थानिकांच्या वाहनांना टोलवरून मोफत सोडावे, महामार्गाची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावी, टोलनाक्यावर टोलवसुली करणाऱ्या कर्मचाºयांचे पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करावी.

टॅग्स :Puneपुणे