शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना तीन दिवस रात्रपाळी! भारनियमन बदलाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:56 IST

महावितरणकडून कृषी पंपाच्या थ्री फेज भारनियमनच्या वेळेचा बदलाचा फटका शेतक-यांना ऐन थंंडीत चांगलाच बसू लागला आहे. महावितरणने आठवड्यात तीन दिवसांत ऐन थंडीत रात्रीच्या वेळेस शेतीसाठी वीजपुरवठा देण्याचे वेळापत्रक सुरू केले आहे.

 उरुळी कांचन  - महावितरणकडून कृषी पंपाच्या थ्री फेज भारनियमनच्या वेळेचा बदलाचा फटका शेतक-यांना ऐन थंंडीत चांगलाच बसू लागला आहे. महावितरणने आठवड्यात तीन दिवसांत ऐन थंडीत रात्रीच्या वेळेस शेतीसाठी वीजपुरवठा देण्याचे वेळापत्रक सुरू केले आहे. महावितरणच्या या निर्णयाने शेतक-यांना कडाक्याच्या थंडीत शेतीला पाणी देण्याची कसरत करावी लागत आहे. महावितरणच्या प्रमाणवेळेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.महावितरणकडून शेतकºयांचा कृषी पंपांना ऐन थंडीत शेतीला रात्री ८ तास वीजपुरवठा सुरू होत आहे. या भारनियमनात शेतकºयांना दिवस रात्र या प्रमाणे २४ तासांपैकी ८ तास वीज देण्यात येत आहे. हप्त्यातून चार दिवस दिवसा, तर तीन दिवस रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा सुरू आहे. त्यानुसार कृषीपंपांना सोमवार ते गुरुवारपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ असा पुरवठा सुरू आहे. तर शुक्रवार रात्री १० ते रविवार सकाळी ६ पर्यंत पुरवठा सुरू आहे. महावितरणकडून रात्रीच्या वेळेत तीन दिवसांत भारनियमन होत असल्याने शेतकºयांना थंडीत पाणी देण्याची कसरत करावी लागतआहे, थंडीत पाणी नियोजन मुश्कील झाले आहे.कृषी संजीवनीस द्यावी मुदतवाढराज्य सरकारने शेतकºयांच्या थकीत वीजबिलांसाठी कृषी संजीवनी योजना राबविली आहे. ७ नोव्हेंबरपासून मुदतवाढ देऊन ३० नोव्हेंबरपर्यंत या योजनेत सहभागी होऊन दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी बाळासाहेब म्हेत्रे यांनी केली आहे.४ महावितरणने हप्त्यात एकाच पद्धतीने रात्रीच्या वेळेत भारनियमन केल्यास शेतकºयांना दिवसा शेतीच्या पाण्याचे नियोजन करता येणार आहे. महावितरणकडून ८ तास रात्रीच्या सुमारास वीज देऊन विजेत खंडितपणा वाढल्याने थंडीत कृषी पंप चालू करण्यासाठी आणखी अडचणीत भर घालीत आहे.

४ सध्या थंडीचा प्रभाव वाढला असून पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत आहे.

टॅग्स :Puneपुणे