शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

पाण्याअभावी ज्वारीने टाकली मान, शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 00:36 IST

पाणी सोडण्याची मागणी : नुकसानीच्या भीतीने चिंता वाढली

निरवांगी : निमसाखर व परिसरातील ज्वारीच्या पिकाला सध्या पाण्याची गरज भासू लागली आहे. पाण्याअभावी पिके माना टाकू लागल्या आहेत. त्यामुळे नीरा डावा कालव्याचे पाणी तातडीने सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, खोरोची, सराफवाडी व परिसरात चांगल्या प्रकारे ज्वारीची उगवण झाली आहे. परंतु सध्या पिकांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे. या मुळे कालव्याचे पाणी गरजेचे आहे. पाटबंधारे विभागाचे पाणी जर या पिकांना वेळेत मिळाले तर या परिसरातील ज्वारीचे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळेल. इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निमसाखर परिसरात सध्या चांगल्या प्रकारे ज्वारीची उगवण झाली आहे. वेळेत पाणी जर मिळाले तर ज्वारीचे चांगले उत्पादन मिळेल. सध्या ज्वारीला चागंलादरही मिळत आहे. तसेच ज्वारीच्या कडब्यासही चांगला दर येत असल्याने या पिकांना वेळेत पाणी मिळाले तर शेतकºयांना या पिकातून चार पैसे नक्कीच मिळतील. परंतु, वेळेत पाणी न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

टॅग्स :Puneपुणे