शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

...तर भिडे गुरुजींचे अांबे बाजारात दाखल हाेतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 16:42 IST

भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्याचा अंनिसकडून निषेध करण्यात अाला असून, त्यांचे वक्तव्य तपासून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात अाली अाहे.

पुणे : आंबे खाऊन जर मुले हाेत असतील तर भिडे गुरुजींचे अांबे उद्या बाजारात देखील दाखल हाेतील, स्वतःच्या अांब्यांची जाहिरात करण्याची ही एक पद्धत असून त्यांच्या वक्तव्याची शहानिशा करुन त्यांच्यावर जादुटाेना विराेधी कायद्यान्वे गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस) राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख यांनी केली अाहे. 

    माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८०हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी नाशिक येथील त्यांच्या सभेत केला हाेता. आपल्या शेतातील आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होते ही बाब फक्त आईलाच सांगितली होती. आता तुम्हाला सांगत असल्याचेही भिडे यावेळी सभेत म्हटले हाेते. त्यांच्या या वक्तव्याचा अंनिसकडून निषेध करण्यात येत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत अाहे. 

    याबाबत बाेलताना मिलींद देशमुख म्हणाले, अांबे खाऊन मुल हाेते असा दावा करणे हे जादुटाेना विराेधी कायद्यान्वे गुन्हा अाहे. नागरिकांनी वैद्यानिक दृष्टिकाेन ठेवायला हवा. भिडेंचे हे वक्तव्य पाहता त्यांचा संविधानावर विश्वास नसल्याचे दिसते. तसेच या देशात मनस्मृती लागू करण्याचे काम ते करत अाहेत. गुरुजींच्या धारकऱ्यांनी विचार करावा की अापले गुरुजी अापल्याला कुठल्या युगात नेऊ इच्छितात. पाेलीसांनी याची दखल घ्यायला हवी. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी अंनिसची मागणी अाहे. तसेच समाजात अंधश्रद्धा पसरवू नये अशी समज त्यांना पाेलीसांनी द्यायला हवी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अाहे याचा अर्थ असा नाही की काहीही बाेलावं. अामची सरकारकडे मागणी अाहे की त्यांचे वक्तव्य तापासून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. 

टॅग्स :PuneपुणेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीnewsबातम्याMangoआंबा