शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

नवभारत साक्षरता अभियानांतर्गत चाचणीचा निकाल जाहीर; राज्यातील सव्वाचार लाख नवसाक्षर उत्तीर्ण

By प्रशांत बिडवे | Updated: May 6, 2024 19:29 IST

राज्यात दि. १७ मार्च राेजी ३६ हजार परीक्षा केंद्रावर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते....

पुणे : उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरातून ४ लाख ५९ हजार ५३३ असाक्षर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यापैकी ९२.६८ टक्के म्हणजेच ४ लाख २५ हजार ९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यांसह ३३ हजार ६२७ जणांना सुधारणा आवश्यक असा शेरा देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण संचालनालय (याेजना) संचालक डाॅ. महेश पालकर यांनी दिली.

राज्यात दि. १७ मार्च राेजी ३६ हजार परीक्षा केंद्रावर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते. उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांमध्ये १ लाख ३० हजार २२९ पुरुष आणि २ लाख ९५ हजार ६७१ महिला आणि ६ तृतीयपंथीय व्यक्तींचा समावेश आहे. जनरल प्रवर्गातील ८५ हजार ८२४, एससी ५९ हजार ४७९, एसटी १ लाख २७ हजार ५६४, ओबीसी १ लाख ३७ हजार ६६८ आणि अल्पसंख्याक १५ हजार ३७१ नवसाक्षरांचा समावेश आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय मुक्त विद्यालयाच्या www.nios.ac.in आणि https://results.nios.ac.in संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

वयाेगट / उत्तीर्ण नवसाक्षरांची संख्या

१ ते ३५ / ७७ हजार ६३४

३६ ते ६५ / २ लाख ५१ हजार ७५४

६६ वर्षांपेक्षा / ९६ हजार ५१८

राज्यात तीन लाख महिला नवसाक्षर

उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षर नागरिकांत महिलांची संख्या लक्षणीय आहे. तीन लाख असाक्षर महिला नवसाक्षर झाल्या आहेत. तसेच अनुसूचित जमाती मधील १ लाख २७ हजार आणि ओबीसी प्रवर्गातील १ लाख ३७ हजार ६६८ नागरिक उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडexamपरीक्षा