शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

दसऱ्याला पेटणार साखर कारखान्यांची धुराडी; ऊस गाळपासाठी लगबग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 10:24 IST

निरा नरसिंहपुर परिसरातील पिंपरी बुद्रुक, टणु  नरसिंहपूर गोंदी, ओझरे, सराटी, लुमेवाडी, लींबूडी, गणेश वाडी, 20 ते 25 ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आल्या असून राहण्यासाठी घरे बांधण्याची लगबग सुरू आहे.

पुणे: 2 वर्षांचा कोरोना महामारीचा काळ संपल्यानंतर पहिल्यांदाच इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्याचे शेकडो ऊसतोड कामगार टोळ्यांचे तालुक्‍यात आगमन होत आहे. परिसरात ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोड कामगार यांची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. निरा नरसिंहपुर परिसरातील पिंपरी बुद्रुक, टणु  नरसिंहपूर गोंदी, ओझरे, सराटी, लुमेवाडी, लींबूडी, गणेश वाडी, 20 ते 25 ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आल्या असून राहण्यासाठी घरे बांधण्याची लगबग सुरू आहे.

एका टोळीत दहा ते बारा कुटुंब व पंचवीस ते तीस मजुरांची संख्या आहे ऊस कामगार  टोळ्या दाखल झाल्याने नरसिंहपूर ते पिंपरी बुद्रुक परिसराला साखर कारखानदारीचे स्वरूप आल्याचे जाणवत  आहे. सदरच्या कामगार टोळ्या या महाराष्ट्र राज्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नगर, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मालेगाव, भुसावळ, जालना, या जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे आगमन इंदापूर तालुक्यात झाले आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली! काढणीस आलेल्या सोयाबीनला पावसामुळे धोका

प्रत्येक साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. मिनी ट्रॅक्टर व डबल ट्रॉली ट्रॅक्टर आणि ट्रक याचा उपयोग करून यांत्रिक वाहतुकीवर भर दिला आहे. परिसरातील तोडलेला ऊस वाहतूक लवकरच वेळेत पोहच होऊ शकणार असल्याने अल्प मजूर संख्येत वाहतूक व्यवस्थेत फायदा होणार असून व कारखान्याची ऊस गाळप क्षमता वाढण्याची ऊस तोड कामगार यांनी सांगितले. चालू वर्षी पावसाळा हंगाम वेळेत आल्याने शेतकऱ्यांच्या उसाला उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. साखर कारखाना गाळप  क्षमतेसाठी ऊस टनेज वाडीचा जास्त फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड